वृत्तसेवा – अतुल नवघरे
लाखपुरी (ता. १० एप्रिल) : मुर्तिजापूर तालुक्यातील दुर्गवाडा फिटर अंतर्गत येणाऱ्या लाखपुरीसह इतर गावांमध्ये
सतत लाईन चालू-बंद होत असल्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
दिवस आणि रात्रीच्या वेळी वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामुळे जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या विजेच्या अडचणीमुळे फ्रिज, टीव्ही, कॉम्प्युटर, पंखे यासारख्या विद्युत उपकरणांचे नुकसान
होण्याची शक्यता वर्तवली जात असून नागरिकांचे आर्थिक नुकसानही होऊ शकते.
नागरिकांचे म्हणणे –
“लाखपुरी सह इतर गावांमध्ये लाईन बंद राहत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणने याकडे लक्ष द्यावे.”
– सौ. मीनल नवघरे (माजी पं.स. सदस्या, लाखपुरी)
“सतत लाईन जात असल्यामुळे घरातील उपकरणांची हानी होऊ शकते. महावितरण विभागाने त्वरीत पावले उचलावीत.”
– अॅड. दत्तराज देशमुख (लाखपुरी)
“या समस्येमुळे गावातील जनतेला नाहक त्रास होत आहे. तीव्र निषेध करतो.”
– पुरुषोत्तम डागा (लाखपुरी)
महावितरणचे स्पष्टीकरण –
याबाबत ज्युनिअर इंजिनिअर अनिकेत भोंदाणे म्हणाले की, “हवामानाच्या बदलामुळे कधी कधी ट्रिपिंग होते.
मात्र आठ दिवसांत ही समस्या सोडवली जाईल.”
नागरिकांची मागणी आहे की दुर्गवाडा फिटर अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमधील लाईन
समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा व महावितरण विभागाने तातडीने याकडे लक्ष द्यावे.