सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावातील ग्रामपंचायत सदस्य व महिला ग्रामसभा बचत गट यांनी दि.२७ जाने.२०२५ ला जिल्हापरिषदेचे
मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले होते व २८ फेब्रु.२०२५ कळंबा बोडखे येथील ग्रामपंचायत
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
अधिकारी यांना निवेदन दिले.परंतू अद्यापही गावातील महिलांना पाणी मिळाले नाही.त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा
परिषद वाशिम व कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद वाशिम यांनी ३० ते ४०दिवसात आपणास संपूर्ण
गावाला पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते.त्याबाबीचा विसर या वरिष्ठांना पडल्याचे निवेदनकर्तेचे म्हणणे आहे.
या दिलेल्या निवेदनातून स्पष्ट होते.जलजीवन मिशन योजनेतंर्गत उपविभाग मंगरुळपीर यांच्या मार्गदर्शनात हि योजना राबविण्यात आली.
परंतू हि योजना अंदाजपत्रकानुसार योजना राबविण्यात न आल्यानेच गावातील लोकांना अद्यापही पिण्याचे पाणी मिळत नाही.
हि बाब पाणीपुरवठा विभागासाठी शोकांतिका असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले शब्द हवेतच विरले आहेत.त्यामुळेच नाईलाजास्तव दि.८एप्रील २०२५
रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना कळंबा बोडखे गावाला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा होण्यासाठी निवेदन दिले
त्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे.जर ७ दिवसाच्या आत पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर दि.२१एप्रिल रोजी अकोला
नाका स्त्रीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या
कार्यालयावर हंडा डोक्यावर घेऊन धडक मोर्चा काढला जाईल व यादरम्यान कोणताही
अनुचित प्रकार घडला तर सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असेल असेही निवेदनात म्हटले आहे.
याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम यांनाही कळवण्यात आले आहे.
मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर ,शुद्ध जल या संकल्पनेला हारताळ फासल्या गेली.
हे मात्र यावरुन स्पष्ट दिसते.