श्री जयाजी महाराजांची जत्रा पार पडलीय.. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा
मोठ्या उत्साहात येथे साजरा करण्यात येते..या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे ‘गाडपगार’ एकाच वेळी पाच
बैलगाड्या ओढण्याची अनोखी व ऐतिहासिक परंपरा.. महाराज प्रसन्न झाले पाहिजे म्हणून भक्त सात दिवस फक्त दूध पिऊन उपवास करतात.
Related News
रिकव्हरी एजंटचे गैरवर्तन आणि गुंडगिरी : RBI ने आणले नवे नियम
RBI ने ठरवले 6 कठोर नियम : कर्ज वसुलीच्या नावाखाली होत असलेल्या अमानुष...
Continue reading
The Biggest Claim About the Existence of Aliens ? बराक ओबामांचे खळबळजनक विधान, नेमकं काय म्हणाले माजी राष्ट्राध्यक्ष?
Aliens म्हणजेच परग्रही जीवसृष्ट...
Continue reading
मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम : डोकेदुखीपासून मानसिक थकव्यापर्यंत, आयुर्वेद काय सांगतो?
आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. काम, शि...
Continue reading
आवळा रस की लिंबू पाणी? व्हिटॅमिन सीसाठी नेमकं काय अधिक फायदेशीर
आवळा रस की लिंबू पाणी? : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्य जपणं ही मोठ...
Continue reading
जामनगर विमानतळावर सारा तेंडुलकरचा स्टायलिश लूक ठरला चर्चेचा विषय; अर्जुन तेंडुलकरच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी कुटुंबाचे दिमाखदार आगमन
Continue reading
MTV Splitsvilla 16 Episode 18 LIVE Streaming: सादफने अनुष्काला ढकलले, व्हिलामध्ये तणावाचा स्फोट
भारतीय तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला डेटिंग रिअॅलिटी शो
Continue reading
व यात्रेच्या दिवशी कमरेला आकोडा बांधून एकटाच पाच बैलगाड्या ओढतो,
या बैलगाड्यांमध्ये सुमारे १०० ते १५० लोक बसतात..या यात्रेच्या दिवशी सासरी गेलेल्या विवाहित कन्याही पतीसह आपल्या माहेरी आवर्जून येतात..
यात्रे निम्मित संपूर्ण गावात रोडग्याचा महाप्रसाद घरोघरी बनवला जातो..या यात्रेत कोणताही जातभेद न ठेवता
सर्व समाजातील भक्त मोठ्या श्रद्धेने गाडपगार ओढतात हे विशेष..
या यात्रेनिमित्त अकोला , अमरावती , वाशिम जिल्ह्यातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात..