अकोट (प्रतिनिधी):
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील मच्छी बाजारात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण
आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुमारे ६ ते ७ दुकाने जळून खाक झाली
Related News
दररोज २–३ कप Coffee पिल्याने डिमेन्शियाचा धोका कमी होतो, पण एक अट आहे!
Coffee प्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. सकाळची सुरुवात असो किंवा कामाच...
Continue reading
‘The 50 ’: रिद्धी डोगरा सांगते का बरेच लोक रिअॅलिटी शोपासून दूर राहतात; ट्रोलिंग आणि तुलना याबद्दल उघडपणे बोलल्या
टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट क्षेत्रात आपली कामगिरी सिद्ध केलेली अभि...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप रोमान्स; घरात फुलत आहे प्रेम
Bigg Boss Marathi 6 ने चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा अधिराज्य ग...
Continue reading
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा सन्मान; पॅरिसमध्ये प्रमाणपत्राची सोहळा
मराठा साम्राज्याचे शौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय राज्यका...
Continue reading
SJVN Limited शेअरमध्ये तुफान: गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंडसह परतावा
नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या (SJVN Li...
Continue reading
इयत्ता तिसरीपासून अभ्यासक्रमात एआयचा अंतर्भाव; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची महत्त्वाची घोषणा
भारत बोधन एआय कॉनक्लेव...
Continue reading
सोनं पुन्हा चकाकलं! 10 ग्रॅमचा भाव आज एका दिवसात थेट पोहोचला…
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या बाजारात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत....
Continue reading
असून व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
स्थानिकांनी घेतला आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न
रात्री उशिरा आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पाण्याच्या
हौद व टाक्यांद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने स्थानिकांचे प्रयत्न अपुरे ठरले.
अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण
आग वाढत असल्याने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र दुकानदारांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
नुकसानीचा पंचनामा लवकरच
आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विद्युत शॉर्टसर्किट ही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासनाच्या वतीने नुकसानीचा पंचनामा करून व्यापाऱ्यांना शक्य ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.