मूर्तिजापूर: मूर्तिजापूर येथील दर्यापूर मार्गावरील उड्डाण पुलाखाली गुरुवारी (दि. ३ एप्रिल)
दुपारी एका ३० वर्षीय युवकाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
अक्षय सुनीलराव देशमुख (वय ३०, रा. जामठी बु.) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
Related News
अमेरिकेचा टॅरिफ प्लॅन फसला, ट्रम्प यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका; भारतासाठी येत आहे मोठी गुड न्यूज
अमेरिकेच्या राष्ट्...
Continue reading
जुनी, फाटकी नोट? बँकेत सहज बदलता येईल – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
आजकाल व्यवहारात अनेकदा जुन्या, मळकट किंवा फाटलेल्या नोटा आपल्याकडे येतात. बाजारात ही...
Continue reading
Infobeans Technologies: 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स – गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. Infobeans Tec...
Continue reading
बीड: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं; पतीनेही केली धमकी
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराजवळील चनई येथील एका घरासमोरील धक्कादायक घटना समोर आली आहे.
Continue reading
शरद पवार यांची संसदीय कारकीर्द ६० वर्षांपर्यंत – सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची खास शुभेच्छा
आज महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात एक ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा केल...
Continue reading
तापसी पन्नूच्या ‘Assi’चा दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर वाढता ट्रेंड
तापसी पन्नूचा कोर्टरूम ड्रामा चित्रपट ‘Assi’ दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर हलक्या वाढीसह उभ...
Continue reading
Priyanka Chopra ‘द ब्लफ’च्या प्रमोशनसाठी Rs 2.2 लाखांच्या पोशाखात जास्तच चमकली
बॉलिवूडची आंतरराष्ट्रीय स्टार Priyanka Chopra पुन्हा एकदा आपल्...
Continue reading
“तुम्ही आधीच निर्वस्त्रआहात…” — पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर उघडपणे हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत स...
Continue reading
MTV Splitsvilla 16 (X6) – आजचा Episode 21 प्रेमियर: वेळ, नेटवर्क आणि स्ट्रीमिंग
Splitsvilla 16 Episode 21 प्रेमियर आज, २२ फेब्रुवारी 2026 रोजी ...
Continue reading
“लग्नानंतर होईलच प्रेम”: २२ फेब्रुवारी २०२६ चा एपिसोड – रम्या, काव्या, नंदिनी आणि पार्थचा रोमांचक महापरिनिर्णय
टीव्ही मालिकांच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला ठरला आहे,...
Continue reading
'Yeh Rishta Kya Kehlata Hai' – २१ फेब्रुवारी लेखानुसार संपूर्ण घटनाक्रम | अभिरा, माकी, मुक्ता आणि अरमान यांच्या आयुष्यात नाट्यमय वळणं
टीव्हीवरील चाहत्यांची आवडती मालिका ‘
Continue reading
UK Deputy Prime Minister David Lammy दिल्लीमध्ये; चविष्ट दक्षिण भारतीय जेवणाचा अनुभव
UK Deputy Prime Minister David Lammy...
Continue reading
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नागपूर रेल्वे मार्गावर रेल्वे पोल क्रमांक ६२१/९ ते ६२२
दरम्यान गाडी क्रमांक १२८३३ डाऊन अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस समोर उडी घेऊन त्याने आपले जीवन संपवले.
अक्षय नुकताच रेल्वे ए.सी. कोच अटेंडंट म्हणून नागपूर येथे कंत्राटी पद्धतीने नोकरीस लागला होता.
गुरुवारी दुपारी २ वाजता त्याचे वडील सुनील देशमुख यांनी त्याला रेल्वे स्थानकावर सोडले होते.
मात्र काही वेळातच अपघाताची माहिती मिळाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली.
अक्षयचे काही वर्षांपूर्वीच लग्न झाले होते आणि त्याला अवघ्या एक महिन्याचा मुलगा आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, कुटुंबाच्या वडिलोपार्जित जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट होता.
तसेच, काही दिवसांपूर्वी शासनाने त्यांच्या दाताळा येथील शेतातील पिकांवर आणि राहत्या
घरावर बुलडोझर चालवला होता. या तणावातूनच अक्षयने टोकाचे पाऊल उचलल्याचा
प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.