अकोट (प्रतिनिधी विशाल आग्रे): तालुक्यातील सावरा गावात अरुण शालीग्राम सपकाळ यांच्या
घराला 2 एप्रिलच्या मध्यरात्री अचानक भीषण आग लागली.
रात्री 1 वाजता लागलेल्या या आगीमुळे संपूर्ण घर जळून खाक झाले असून,
Related News
Bigg Boss Marathi 6 : घरात शिस्तीचा बोजवारा, बिग बॉसचा मोठा निर्णय; राखी सावंतकडे सोपवली घराची धुरा
Bigg Boss Marathi 6 च्या घरात दिवसेंदि...
Continue reading
मधुमेही रुग्णांसाठी फळांचे सेवन: कोणती फळे खावीत आणि कोणती टाळावीत? तज्ज्ञांचे सल्ले
मधुमेह ही आजारांची एक अशी स्थिती आहे, जी सुरुवातीला लक्षणरहित राहू...
Continue reading
India AI Summit 2026: Swiggy आणि Zeptoच्या सुविधांसह भारत मंडपममध्ये ऐतिहासिक AI मेळावा
India AI Impact Summit 2026 (16–20 फेब्रुव...
Continue reading
रिकव्हरी एजंटचे गैरवर्तन आणि गुंडगिरी : RBI ने आणले नवे नियम
RBI ने ठरवले 6 कठोर नियम : कर्ज वसुलीच्या नावाखाली होत असलेल्या अमानुष...
Continue reading
The Biggest Claim About the Existence of Aliens ? बराक ओबामांचे खळबळजनक विधान, नेमकं काय म्हणाले माजी राष्ट्राध्यक्ष?
Aliens म्हणजेच परग्रही जीवसृष्ट...
Continue reading
मोबाईलच्या अति वापराचे दुष्परिणाम : डोकेदुखीपासून मानसिक थकव्यापर्यंत, आयुर्वेद काय सांगतो?
आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. काम, शि...
Continue reading
लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेत एक बैल आणि एक गाईचा होरपळून मृत्यू झाला.
आग लागल्याचे लक्षात येताच अरुण सपकाळ यांनी गावात आरडाओरड करून नागरिकांना जागे केले.
गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती नियंत्रणात आणता आली नाही.
अखेर अकोट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
या आगीत घरातील भांडी, कपडे, धान्य (गहू, ज्वारी, तूर डाळ), दरवाजे,
बांबू आणि कवेलू पूर्णतः जळून खाक झाले. प्रशासनाने घटनेची पाहणी करून पंचनामा केला असून,
एकूण ₹2,75,000 चे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अरुण सपकाळ यांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे.