Santosh Deshmukh Murder case: उज्ज्वल निकम यांनी आपल्या युक्तिवादात सुदर्शन घुले हा गँगचा लीडर होता,
असा उल्लेख केला होता. यावरुन अंजली दमानिया यांनी शंका बोलून दाखवली.
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्याची बुधवारी बीड
Related News
तेल्हारा (९ एप्रिल २०२५):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ...
Continue reading
अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची "मुंबई-अमरावती-मुंबई" विमानसेवा आता सुरू झाली आहे.
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्...
Continue reading
अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल
यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या का...
Continue reading
बार्शीटाकळी, जि. अकोला (प्रतिनिधी):
आसरा माता यात्रा,अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव...या यात्रेदरम्यान,
अनेक भक्त आणि भाविक ...
Continue reading
सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावाती...
Continue reading
अकोला, दि. १० (प्रतिनिधी):
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी
रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आ...
Continue reading
मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे ...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि माजी आमदार रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हि...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न शिवनी येथून अकोल्याकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे
अचानक नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
डॉ....
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
अकोट तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबाबत तक्रारीनंतर चौकशी झाली
आणि ग्रामपंचायत सचिवासह इतर चार व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी अकोट यांनी द...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
अकोला औद्योगिक वसाहतीतील ए.डी.एम. ऍग्रो कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या
न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाम भूमिका घेत ...
Continue reading
डॉ. नेमाडे अमृतवेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम – गरजू रुग्णांसाठी सुवर्णसंधी
अकोट (प्रतिनिधी) –
सामाजिक बांधिलकीतून अकोट येथील डॉ. नेमाडे अमृतवेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल य...
Continue reading
मकोका न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील असलेल्या ॲडव्होकेट उज्ज्वल निकम
(Ujjwal Nikam) यांनी पहिल्यांदाच यु्क्तिवाद केला. त्यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख प्रकरणाचा
(Santosh Deshmukh Murder Case) सविस्तर घटनाक्रम मांडत काही पुरावे सादर केले.
मात्र, उज्ज्वल निकम यांच्या न्यायालयातील युक्तिवादातील काही गोष्टींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया
(Anjali Damania) यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्या गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्याला वेगळे ‘वळण’ देण्याचा प्रयत्न असल्याचा संशय बोलून दाखवला.
गुन्हेगारी कायद्यात कबुलीजबाब फार महत्त्वाचा असतो.
आरोपीने कबुलीजबाब दिला असेल तर त्याला दोषी ठरवणे सोपे असते.
मात्र, आरोपीने पोलिसांसमोर दिलेला जबाब ग्राह्य धरला जात नाही.
परंतु, 164 कलमाखाली न्याय दंडाधिकाऱ्यांसमोरचा जबाब ग्राह्य धरला जातो.
संतोष देशमुख प्रकरणात आरोपींचे कबुलीजबाब त्या पद्धतीने नोंदवले असतील तर ही योग्य गोष्ट आहे.
त्यामुळे आता सगळे सोपे झाले आहे. मला आता एकच अडथळा वाटतोय तो म्हणजे,
काल उज्ज्वल निकम कोर्टात म्हणाले की, टोळीचा मुख्य सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आहे.
पण संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन झाली आहे.
पण तरीही टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले याला दाखवणे, ही गोष्ट खटकणारी आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा: अंजली दमानिया
संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी केले पाहिजे.
या घटनेत अनेक लोकांनी मागून मदत केली आहे.
बालाजी तांदळे, शिवलिंग मोरळे, डॉ. वायबसे, पत्नी, राजेश पाटील, प्रशांत महाजन यापैकी कोणाचंही
नाव आरोपपत्रात आलेलं नाही. या सगळ्यांना सहआरोपी केले पाहिजे.
या सगळ्यांना व्हॉटसॲपवरुन गाईड करणारे धनंजय मुंडे होते.
त्यामुळे या सगळ्यांना सहआरोपी करुन त्यांचे फोन जप्त केले तर याप्रकरणाचे धागेदोरे धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचतील.
हे टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आम्ही तसे
होऊ देणार नाही, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.