महिलांची एकजूट आणि प्रयत्नांचा विजय
समता शेतकरी गटाच्या महिलांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर तालुक्यातील
दुसरा क्रमांक मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले.
त्यांच्या या यशामागे जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक
Related News
गुरुग्राम हत्याकांड नवा खुलासा: वडिलांनी राधिकावर झाडल्या ५ गोळ्या; किचनमध्येच केला क्रूर अंत
शेतरस्त्यांसाठी समग्र योजना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता
ज्वारी खरेदीत घोटाळ्याचा आरोप; प्रहार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांवर एसआयटी चौकशी
बुलढाणा जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांमध्ये तुफान हाणामारी; सुरक्षेवर उठले प्रश्न
खदान परिसरात युवकावर चार जणांचा प्राणघातक हल्ला;
अकोल्यात आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्य! नागरिकांनी घेतला अनोख्या दृश्याचा आनंद
जन सुरक्षा की भाजप सुरक्षा विधेयक उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
वारी हनुमान येथील डोहात युवकाचा बुडून मृत्यू
डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई
आमदार संजय गायकवाड अडचणीत; कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल,
पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे – विधानसभेत आमदार उमा खापरे यांची ठाम मागणी
श्री. संजय राणे सर आणि श्री. प्रमोद नाळे सर यांचे मार्गदर्शन
तसेच ग्रामपंचायतीचा सक्रिय पाठिंबा होता.
अकोट, अकोला: अकोट तालुक्यातील पिलकवाडी या लहानशा गावातील ‘समता
महिला शेतकरी गटाने’ पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
या गटातील 12 महिलांनी एकत्र येऊन आपल्या गावाच्या
आणि समाजाच्या विकासासाठी महत्वपूर्ण कार्य केले.
मुख्य ठळक मुद्दे:
✅ गावाच्या विकासासाठी 12 महिलांनी स्थापन केला समता महिला शेतकरी गट
✅ पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत पहिल्याच वर्षी तालुक्यात दुसरा क्रमांक
✅ ग्रामपंचायत व शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन, गावकऱ्यांचे सहकार्य
✅ 30 मे रोजी शिबिर समारोप कार्यक्रमात ‘मारोती व ब्रह्मचारी महाराज संस्थान पानेट’ तर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरव
महिलांच्या यशाचा गौरव!
या कर्तबगार महिलांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गावकऱ्यांमध्ये आनंद आणि अभिमानाची भावना आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.