Eknath Khadse : नातीची छेडछाड, एकनाथ खडसे म्हणाले, इथल्या आकांचं फरार आरोपींना पाठबळ, 3 आरोपी अजून फरार कसे?
Eknath Khadse, Jalgaon : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येच्या छेडखानी प्रकरणात सात पैकी
तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. या संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Related News
राष्ट्रीय महामार्गावर कुरणखेडजवळ झालेल्या भीषण अपघातात
एका १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
ही दुर्घटना आज दि. २ जून रोजी दुपारी साडेचार वा...
Continue reading
शेगाव प्रतिनिधी
श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सवासाठी
श्रीच्या पालखीचे प्रस्थान आज संत नगरी शेगाव येथून झाले.
या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे सल...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील बाळापूर जवळील बाकार्डी पुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात
बाळापूरमधील तीन रहिवाशांचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी आहेय..
बरेगावहून बाळापूरकडे येणारी ही चारच...
Continue reading
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
झाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली..
सध्या ज्वारी काढणीच्या कामाला सुरुवात झाली असून
अकोला जिल्ह्यातील जनुना येथील शेतकरी अनि...
Continue reading
दारूच्या वादात काकाने पुतण्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहेय.
अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन कॉलोनी भागात एका
बंद घरात 30 वर्षीय युवक कुणा...
Continue reading
गुरुवारी मध्यरात्री ठीक 2 वाजता बोरगाव मंजू येथे एका टाटा सुमो गाडी मध्ये
6 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने कोंबून घेऊन जात होते गौरक्षकांना
माहिती मिळताच गाडीचा पाठलाग...
Continue reading
अकोला जिमखाना क्रिकेट क्लब येथे आयोजित उन्हाळी क्रिकेट शिबिराचा ३० मे रोजी समारोप झाला .
१५ मे ते ३० मे पर्यंत आयोजित या शिबिरात १४ वर्षाखालील , १६ वर्षाखालील व १९ वर्षाखालील
...
Continue reading
अकोट : अकोट शहरातील अंजनगाव रोड, शिवाजी हायस्कूल बाजूला राहणारे गजानन
वासुदेव वानखडे वय 59 वर्ष रोड वरून चालत जेवण करण्यासाठी घरी पाई चालत येत असताना,
मागील बाजूने येणाऱ्या ए...
Continue reading
अवैद्य बांगलादेशीय यांना शोधून शोधून दिल्ली पोलीस आज 160 जणांना देशाबाहेर पाठवले
दिल्ली पोलीस ने राजधानी मध्ये अवैद्य रित्या राहत असलेल्या 160 अवैद्य बांगलादेशी
नागरिकांची ओळ...
Continue reading
डी डी ए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी
नोकरी मिळण्याची संधी 1383 पदांवर सर्वात मोठी भरती
दिल्ली डेव्हलपमेंट ऑथोरिटी मध्ये ज्युनियर इंजिनियर सहित इतर पद...
Continue reading
अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशी धरणे आंदोलन करून
ऑफ्रोह संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निर्देशने केली.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने दिलेल्या २८ एप्रिल 2025 त्या ...
Continue reading
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम बोर्डी येथील
सातपुड्यातुन येणाऱ्या घोगा नाल्यावरील संरक्षण भिंत बांधण्यासाठी कंत्राटदाराने
मोठी नाली खोदकाम सुरू केले ...
Continue reading
छेडछाड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांना स्थानिक नेत्याचे संरक्षण आहे.
त्याच बरोबर पोलिसांशी यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे पोलिस त्यांना जाणीवपूर्वक
अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय. ते एबीपी माझाशी बोलत होते.
पोलीस जाणीवपूर्वक आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करत आहेत- खडसे
एकनाथ खडसे म्हणाले, छेडछाडीच्या घटनेला 10 दिवस झाले. घटना घडल्यानंतर
आत्तापर्यंत पोलिसांना फरार आरोपींचा शोध घेता आलेला नाही. चार जणांना अटक केलेली आहे.
तीन प्रमुख आरोपी आहेत, ते फरार आहेत. ते फरार झालेले नाहीत, इथले जे आका आहेत.
राजकीय व्यक्ती आहेत. त्यांच्या पंखाखाली ते लपलेले आहेत. याच्या पाठिमागे राजकीय शक्तीच आहे.
मी पूर्वी देखील म्हटलं होतं. पोलीस जाणीवपूर्वक आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करत आहेत.
केंद्रीय मंत्री सत्तेत असल्या तरी राज्याचं गृह खात राज्याकडे आहे. याठिकाणी गृहखात्याने पूर्ण प्रयत्न
करुन सुद्धा आरोपी मिळत नाहीत, याचा अर्थ असा की, स्थानिक पोलीस अपयशी आहेत.
सर्व आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.
पोलीस आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राज्यातील चित्र पाहिलं तर राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतं आहे की,
काय असं वाटतंय. पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचे दिसत आहे, अशी टीका खडसेंनी केली.
पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, निवडणुकीच्या कालखंडात सरकारने अनेक आश्वासनं दिली होती.
लाडक्या बहीणांना 2100 रुपये तातडीने देणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र,
आता पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. नुकताच जाहीर झालेला अर्थ संकल्प हा जनतेच्या दृष्टीने हिताचा नाही.
शेतकऱ्यांसाठी यामध्ये कोणतीही तरतूदी नाही. शेतकरी कर्ज माफी आणि लाडकी बहीण योजना या निवडणुकीत
जिंकून येण्यासाठीच्या योजना होत्या. मात्र अर्थ संकल्पात चाळीस हजार रुपयांची तूट आहे. हे जनतेसाठी योग्य नाही.
राज्यावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे. अनेकांचे देणे थकलेले आहेत. पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत.
Read more news here : https://ajinkyabharat.com/rangamapachanmichya-divashi-ashi-gya-case-tvchechi-kaji-tagna-kay-sangatatat/