TDP MP Appala Naidu Announcement: विजयनगरमचे खासदार अप्पाला नायडू यांनी आंतरराष्ट्रीय महिला
दिनानिमित्त केलेल्या एका घोषणेची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. काय आहे त्यांची घोषणा ?
दक्षिण भारतात गेल्या काही दिवसांपासून लोकसंख्या वाढवण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
याच दरम्यान तेलगु देसम पक्षाच्या (TDP) खासदाराने केलेल्या एका घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
तिसरी मुलगी झाल्यास 50 हजार रुपये मिळणार.. हो, तुम्ही हे खरंच वाचलं आहे.
आंध्र प्रदेशमधील एक खासदार अप्पाला नायडू यांनी केलेल्या घोषणेचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
या ऑफरमुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टीडीपीचे विजयनगरमचे खासदार कालिसेट्टी अप्पलनायडू (Kalisetty Appalanaidu) यांनी ही घोषणा केली आहे.
आंध्र प्रदेशमध्ये महिलांना तिसरं अपत्य झाल्यास 50 हजार रुपये किंवा गाय देण्यात येईल, अशी ऑफर त्यांनी जाहीर केली आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
आपल्या त्यांच्या यशात महिलांचा मोठा वाटा आहे, म्हणूनच ते मुलींसाठी हे पाऊल उचलत असल्याचे सांगितले.
मुलगी झाल्यास 50 हजार आणि मुलगा झाला तर…
जर एखाद्या महिलेने तिसरे अपत्य म्हणून मुलीला जन्म दिला तर तिला त्यांच्या पगारातून
50 हजार रुपये दिले जातील आणि जर ते अपत्य मुलगा असेल तर तिला गाय दिली जाईल, असे त्यांनी नमूद केलं.
मात्र 50 हजारांची ही रक्कम फिक्स्ड डिपॉझिटच्या रुपात जमा होईल.
मुलगी लग्नायोग्य वयात आल्यावर ही रक्कम सुमारे 10 लाखांपर्यंत जाऊ शकते.
आणि मुलगा झाला तर ? तिसरं अपत्य हे मुलगा असेल तर त्या कुटुंबाला गाय आणि वासरू देण्यात येईल.
म्हणजेच मुलगा असो की मुलगी, दोघांसाठी काही ना काही दिलं जाईल,
पण मुलीसाठी 50 हजार रुपयांच्या योजनेने लोकांची मने जिंकली.
आयुष्यात महिलांचे मोठे योगदान
अप्पलनायडू यांच्या सांगण्यानुसरा, त्यांच्या आयुष्यात महिलांचे खूप योगदान आहे.
त्यांची आई, पत्नी, बहिणी आणि मुलगी यांनी त्यांना नेहमीच साथ दिली.
म्हणूनच जसा जल्लोष मुलगा जन्माला आल्यावर केला जातो,
तसंच सेलिब्रेशन मुलगी जन्माल आल्यावरही व्हावं, अशी त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितलं.
Read more news here :
https://ajinkyabharat.com/polysanchi-boat-charging/