अकोल्यातील आपातापा गावात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घराच्या पोर्चमधून
अंदाजे तब्बल १३ क्विंटल तूर चोरून नेल्याने ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दिवस-रात्र मेहनत करून शेतकरी पिकवलेल्या तुरीवर एका क्षणात चोरट्यांनी डल्ला मारला.
Related News
Bigg Boss Marathi 6 च्या विजेत्याबाबत मोठी चर्चा; फिनालेआधीच “लीक” झाल्याचा दावा, सोशल मीडियावर खळबळ
Bigg Boss Marathi 6 Finale ...
Continue reading
कॅक्टस फ्रूट म्हणजे काय? कसे सोलावे आणि सुरक्षितपणे कसे खावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
काटेरी आणि आकर्षक रंगामुळे दिसायला थोडे भयावह वाटणारे कॅक्टस फ्रूट, ज्याला सामान्यतः “
Continue reading
🍋 पुण्यात मोठी कारवाई: 3,800 किलो भेसळयुक्त आंबा पल्प जप्त, अनधिकृत रंगांचा वापर उघड
उन्हाळ्याच्या हंगामात आंबा आणि आंबा-आधारित पदार्थांची मागणी वाढत असतानाच पुण्यातून अन्नसुरक्षे...
Continue reading
CBSE Class 10th Result 2026 | पास टक्केवारीत थोडी वाढ, मुली पुन्हा अव्वल
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education) CBSE इयत्ता 10 वी बोर्ड पर...
Continue reading
‘नागबंधम’साठी ऋषभ साहनी यांची जबरदस्त मेहनत; एक वर्ष तलवारबाजीचे प्रशिक्षण घेऊन साकारतोय ‘अहमद शाह अब्दाली’
बॉलिवूडमध्ये सध्या ऐतिहासिक आणि अॅक्शनपटांची लाट पाहायला मिळत आहे. अशा...
Continue reading
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
आपातापा येथे घडली. प्रमोद बोपटे नामक शेतकऱ्याच्या घराच्या समोरच्या खोलीत ठेवलेले अंदाजे १५ ते २० कट्टे तूर
अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. विशेष म्हणजे, चोरट्यांनी तुरीसह बारदानाही लंपास केला.याप्रकरणी बोपटे यांनी
बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाने रस्त्यावर नाकाबंदी करावी, रात्रीची गस्त वाढवावी आणि चोरट्यांना त्वरित अटक करावी,
अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Read more news here :https://ajinkyabharat.com/dahihanda-yatray-madhyay-bhavik-bhaktancha-lakhotya-nakshne-usala-ocean/