सांगली जिल्हा कारागृहाचा संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय
सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. सांगली जिल्हा कारागृहातून आतापर्यंत
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
80 कैदी कोल्हापूर मधील कळंबा जेल मध्ये हलवले आहे.
सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर
खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.
यामध्ये 20 महिला कैदी आणि 60 पुरुष कैदी यांचा समावेश आहे.
कृष्णा नदीची पाणी पातळी लक्षात घेऊन आणखी काही कैद्यांना
हलवले जाणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे.
याशिवाय कारागृहातील अन्न धान्य, कागदपत्रे, शास्रात्रे, दारुगोळा
सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे.
सांगली कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने महापुराची भीती वाढली आहे.
राजाराम बंधाऱ्यावर पाण्यची पातळी 43 फूट 2 इंचांवर पोहोचली आहे.
राधानगरी धरण सुद्धा 100 टक्के भरलं असून धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.
पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील
संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी काल
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार तसेच एच. के. पाटील यांची भेट घेतली.
सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पुर्णपणे सज्ज आहे.
पुरस्थिती निर्माण झाल्यास आवश्क तो अन्नधान्यसाठा,
आणि इतर वस्तुंचा साठा करून ठेवण्यात आला आहे.
त्याचबरोबर कारागृहातील संगणक कक्ष, कागदपत्रे सर्व गोष्टी
पाणी पोहोचणार नाही अशा ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/non-types-of-certificates-in-mpsc-exams/