रेल्वे वाहतूक विस्कळीत
पश्चिम बंगाल मधील मालदा जिल्ह्यातील कुमेदपूर येथे मालगाडीचे
पाच डबे रुळावरून घसरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
Related News
मनुस्मृतीचं दहन, जोरदार घोषणाबाजी; युवक काँग्रेसची संघ कार्यालयावर धडक, नागपुरात वातावरण तापलं
मनुस्मृतीचं दहन, घोषणांनी न...
Continue reading
“तुम्ही आडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर...” Manoj Jarange Patil चा निर्वाणीचा इशारा; अंतरवालीत वातावरण तापलं
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला असून, मराठा ...
Continue reading
दारू-सिगारेटपेक्षाही धोकादायक ठरू शकते ही गोष्ट; तज्ज्ञांचा इशारा, हळूहळू आरोग्यावर होतो गंभीर परिणाम
आरोग्य विशेष | एकटेपणाचा शरीर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्य...
Continue reading
घरात प्लास्टिकची झाडे ठेवताय? जाणून घ्या शुभ की अशुभ; वास्तुशास्त्र काय सांगते?
घर सुंदर, आकर्षक आणि हिरवंगार दिसावं यासाठी अनेकजण घरामध्ये विविध प्रकारची झाडं आणि रोपं ठेवतात. मा...
Continue reading
संभाजीनगरात बसून दंगल घडवण्याचं षडयंत्र; काही झालं तर एकनाथ शिंदे जबाबदार – Manoj Jarange Patil
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठ...
Continue reading
“तुमच्याने होत नसेल तर, माझ्या पैशांनी बोर्ड लावते”; Vandana Gupte संतापल्या, नवी मुंबई विमानतळाचा व्हिडीओ चर्चेत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील दिशादर्श...
Continue reading
गणेशोत्सवाआधी DJ चा वाद टोकाला; श्रेयस तळपदे म्हणाले, “सण साजरे करा, पण लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या”
DJ वादावर श्रेयस तळपदे स्पष्टच बोलले : र...
Continue reading
Million Dollar Grits: नाश्त्यासाठी बनवा मलाईदार आणि चवदार ‘मिलियन डॉलर ग्रिट्स’; अशी आहे सोपी रेसिपी
नाश्त्यात नेहमीचे पोहे, उपमा किंवा पराठे खाऊन कंटाळला असाल, तर एकदा ‘Million D...
Continue reading
Vijay Thalapathyयांचे सरकार पडणार? तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडी; विरोधक एकवटणार?
Vijay Thalapathy : तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठ्या रा...
Continue reading
गरब्यात मुस्लिमांना प्रवेश न देण्याच्या मागणीवर संजय राऊत स्पष्ट; अमृता फडणवीस यांच्या भूमिकेचे केले समर्थन
संजय राऊत : नवरात्री उत्सवाला सुरुवात ह...
Continue reading
सीजेपीच्या आंदोलक विद्यार्थ्याला 5 लाखांची नोटीस; सरन्यायाधीश सूर्यकांत संतप्त
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही विद्यार्थ्यावर कारवाईचा प्रयत्न? मॅजिस्ट्रेटला उत्तर देण्याचे आदे...
Continue reading
EPFO सदस्याच्या मृत्यूनंतर PF-पेन्शन कसं मिळतं? जाणून घ्या संपूर्ण क्लेम प्रक्रिया; कुटुंबाला PF सोबत विम्याचाही लाभ
EPFO PF and Pension...
Continue reading
रेल्वे प्रवक्त्याने याला दुजोरा दिला आहे. बिहार-बंगाल सीमेजवळ झालेल्या अपघातामुळे
रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे मार्ग सुरळीत चालण्यासाठी
मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) चे मुख्य जनसंपर्क अधिकारी
सब्यसाची डे यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी 10:45 च्या सुमारास हा अपघात झाला.
एकूण पाच वॅगन रुळावरून घसरल्या. परंतु, सुदैवाने, कोणीही जखमी झाले नाही, असं डे यांनी सांगितलं.
कटिहार विभागातील कुमेदपूर स्टेशनवरून ही मालगाडी जात होती.
यावेळी ही मालवाहू ट्रेन रुळावरून घसरली. यामुळे मुख्य मार्ग पूर्णपणे ब्लॉक झाला.
दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अभियांत्रिकी समस्येमुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे.
मात्र, नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी केली जाईल.
कटिहार विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) सुरेंद्र कुमार यांनी सांगितलं की,
घटनेचे नेमके कारण अद्याप निश्चित झाले नाही.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/100-bjp-mps-met-pm-modi/