नगर : विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरपासून
आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २२ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात
सी-व्हिजिल अॅपवर ३९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २८
Related News
मोदींना तो सल्ला दिला अन्… शरद पवार आणि मोदी भेटीत नेमकं काय घडलं? पवारांनी सांगितली ‘आतली’ बातमी
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात स...
Continue reading
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं श्रेय कोणाला? शरद पवारांनी थेट नाव घेतलं; म्हणाले, ‘हा युवा शक्तीचा विजय’
केंद्रीय श...
Continue reading
Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधानांनंतर महाराष्ट्रातील हा बडा नेता देशाचा शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांनी घेतलं थेट नाव; म्हणाले, ‘चर्चाही सुरू आहे’
Continue reading
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘हा तर लोकशाहीचा विजय’, हॉस्पिटलमधून शेअर केला फोटो
Continue reading
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘लोकशाहीला जीवदान देणारी घटना’
केंद्रीय शिक्षण...
Continue reading
Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘लोकशाहीने कात टाकली’, पुढच्या राजकारणाचे संकेत?
Continue reading
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना, राजकीय घडामोडींना वेग
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान...
Continue reading
Dharmendra Pradhan Resign : धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा? CJPच्या आंदोलनाला मोठं यश; विद्यार्थ्यांच्या मागणीपुढे सरकार नमलं?
केंद्रीय शिक्षणमंत्री
Continue reading
सोनं दणकन आपटलं, भावात मोठी घसरण; चांदी मात्र स्थिर, जाणून घ्या सोन्या-चांदीचे नवे दर
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या दराला अखेर ब्रेक लागला असून, आता सोन्य...
Continue reading
घर खरेदीसाठी संपूर्ण बचत खर्च करणे कितपत योग्य? आधी घर घ्यावे की गुंतवणूक करावी? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर असावे, असे स्वप्...
Continue reading
बटाट्यांपासून झटपट पौष्टिक आणि चविष्ट सॅलड घरीच बनवा; जाणून घ्या 4 भन्नाट रेसिपी
बटाटा म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर बटाट्याची भाजी, बटाटेवडे, फ्राईज,...
Continue reading
सरकारचं वाढलं टेन्शन! CJP, शेतकरी, विरोधकांनंतर दिल्लीत आणखी एका आंदोलनाचा इशारा; E20 पेट्रोलविरोधात टॅक्सी व्यावसायिकांचा थेट संसदेवर मार्च
राजधानी दिल्ली सध्या विविध आंदोलनांमुळ...
Continue reading
तक्रारी आचारसंहिता विभागाकडून निकाली काढण्यात आल्या
आहेत. उर्वरित ११ तक्रारींपैकी २ तक्रारी इतर जिल्ह्यांच्या
असल्याने संबंधित जिल्ह्यांना वर्ग करण्याबरोबर ९ तक्रारी
विषयाशी संबंधित नसल्याने त्या निर्गत करण्यात आल्या.
तक्रारींचा निपटारा करण्याचा वेळ सरासरी ३१ मिनिट व ३९
सेंकंदाचा असल्याची माहिती आचारसंहिता कक्षातर्फे देण्यात
आली आहे. निकाली काढण्यात आलेल्या तक्रारीमध्ये अहमदनगर
विधानसभा मतदारसंघाच्या १५, अकोले १, पारनेर १, शेवगाव १,
कोपरगाव १, राहुरी २, शिर्डी ४ व श्रीरामपूर मतदारसंघातील ३
तक्रारींचा समावेश आहे. सजग नागरिकांना आचारसंहिता
पालनासाठी सहकार्य करणारे सी- व्हिजिल अॅप हे कोणत्याही
पस्टोअरमधून करता येते. या अॅपद्वारे नागरिकांना आचारसंहिता
भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित
पथकाद्वारे १०० मिनिटात चौकशी करुन योग्य ती कारवाई
करण्यात येते. निवडणूक प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींवर
कार्यवाही करण्यासाठी आणि जिल्ह्यात निवडणूक आचारसंहितेची
अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके नियुक्त करण्यात
आली आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी एक आणि
जिल्हास्तरावर एक असे १३ आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात
आले आहेत. अहमदनगर आणि संगमनेर मतदारसंघात प्रत्येकी ८
आणि इतर सर्व मतदारसंघात प्रत्येकी ६ याप्रमाणे ७६ भरारी
पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे
आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत बारकाईने लक्ष ठेवण्यात
येत आहे. अहमदनगर आणि संगमनेर मतदारसंघात प्रत्येकी ८
आणि इतर सर्व मतदारसंघात प्रत्येकी ६ याप्रमाणे ७६ स्थिर
सर्वेक्षण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकाद्वारे मद्य
आणि पैश्याच्या अवैध वाहतूकीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात
येत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/threat-to-blow-up-three-hotels-in-tirupati/