नगर : विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरपासून
आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २२ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात
सी-व्हिजिल अॅपवर ३९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २८
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
तक्रारी आचारसंहिता विभागाकडून निकाली काढण्यात आल्या
आहेत. उर्वरित ११ तक्रारींपैकी २ तक्रारी इतर जिल्ह्यांच्या
असल्याने संबंधित जिल्ह्यांना वर्ग करण्याबरोबर ९ तक्रारी
विषयाशी संबंधित नसल्याने त्या निर्गत करण्यात आल्या.
तक्रारींचा निपटारा करण्याचा वेळ सरासरी ३१ मिनिट व ३९
सेंकंदाचा असल्याची माहिती आचारसंहिता कक्षातर्फे देण्यात
आली आहे. निकाली काढण्यात आलेल्या तक्रारीमध्ये अहमदनगर
विधानसभा मतदारसंघाच्या १५, अकोले १, पारनेर १, शेवगाव १,
कोपरगाव १, राहुरी २, शिर्डी ४ व श्रीरामपूर मतदारसंघातील ३
तक्रारींचा समावेश आहे. सजग नागरिकांना आचारसंहिता
पालनासाठी सहकार्य करणारे सी- व्हिजिल अॅप हे कोणत्याही
पस्टोअरमधून करता येते. या अॅपद्वारे नागरिकांना आचारसंहिता
भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित
पथकाद्वारे १०० मिनिटात चौकशी करुन योग्य ती कारवाई
करण्यात येते. निवडणूक प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींवर
कार्यवाही करण्यासाठी आणि जिल्ह्यात निवडणूक आचारसंहितेची
अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके नियुक्त करण्यात
आली आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी एक आणि
जिल्हास्तरावर एक असे १३ आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात
आले आहेत. अहमदनगर आणि संगमनेर मतदारसंघात प्रत्येकी ८
आणि इतर सर्व मतदारसंघात प्रत्येकी ६ याप्रमाणे ७६ भरारी
पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे
आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत बारकाईने लक्ष ठेवण्यात
येत आहे. अहमदनगर आणि संगमनेर मतदारसंघात प्रत्येकी ८
आणि इतर सर्व मतदारसंघात प्रत्येकी ६ याप्रमाणे ७६ स्थिर
सर्वेक्षण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकाद्वारे मद्य
आणि पैश्याच्या अवैध वाहतूकीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात
येत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/threat-to-blow-up-three-hotels-in-tirupati/