पुणे | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरुद्ध आंदोलनाची घोषणा केली आहे.
29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला असून,
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
“फक्त मला सोडायला या, एवढंच पुरे आहे” असं ते भावनिक आवाहन करताना म्हणाले.
“सरकारकडून फसवणूक, आता संयम नाही”
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले,
“सरकारने चार मागण्या मान्य केल्याचं सांगितलं होतं.
मात्र तीन महिने झाले तरी कुठलीच अंमलबजावणी नाही.
समाजाच्या मुलांचे प्रश्न पाहून आता संयम सुटत आहे.”
1 ऑगस्टला आंदोलनाच्या पुढील टप्प्याची घोषणा
“29 ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदान किंवा मंत्रालयासमोर आमरण उपोषण करणार आहे.
त्याआधी 1 ऑगस्टला आंदोलनाच्या पुढील दिशेची घोषणा करणार आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
“कामं आटपून घ्या, आता माघारी यायचं नाही,” असा संदेश त्यांनी मराठा समाजाला दिला.
मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळांवर हल्लाबोल
जरांगेंनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार टीका केली.
“फडणवीस साहेब, सत्ता जात असते, पण खुन्नस डोक्यात गेली तर लोक बदला घेतात. गर्वात राहू नका. काँग्रेसची ५० वर्षांची सत्ता गेली, तुमचीही जाईल.”
“आता गॅझेट, केसेस आणि मराठा-कुणबी एक आहेत याचे अध्यादेश तातडीने काढा. प्रमाणपत्र वाटप सुरु करा,” अशी मागणी त्यांनी ठामपणे केली.
“शांततेत उपोषणच आता शेवटचा पर्याय”
“माझ्या समाजाला शांततेत उपोषण केल्याशिवाय न्याय मिळणार नाही. तुम्ही रुसू नका, माझ्यासोबत उभं राहा.
हे तुमच्या लेकरा-बाळांसाठी आहे,” असं आवाहन त्यांनी केलं.
सात कोटी मराठा समाज जरांगेंच्या पाठीशी असल्याचा दावा करत, त्यांनी आता
निर्णायक टप्प्याकडे पावले टाकली आहेत. येत्या काही दिवसांत आंदोलनाची दिशा आणि सरकारची प्रतिक्रिया याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/fancha-king-ganaraya-charani/