निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्य सरकारचा निर्णय
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पूर्व
तयारीसाठी 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला होता. या दौऱ्याच्या
Related News
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा सन्मान; पॅरिसमध्ये प्रमाणपत्राची सोहळा
मराठा साम्राज्याचे शौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय राज्यका...
Continue reading
SJVN Limited शेअरमध्ये तुफान: गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंडसह परतावा
नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या (SJVN Li...
Continue reading
इयत्ता तिसरीपासून अभ्यासक्रमात एआयचा अंतर्भाव; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची महत्त्वाची घोषणा
भारत बोधन एआय कॉनक्लेव...
Continue reading
सोनं पुन्हा चकाकलं! 10 ग्रॅमचा भाव आज एका दिवसात थेट पोहोचला…
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या बाजारात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत....
Continue reading
Ahmedabad Plane Crash : पायलटचा हात होता का? धक्कादायक दावा, सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता
Ahmedabad : 12 जून 2025 रोजी Ahmedabad मध्ये झालेला व...
Continue reading
यवतमाळमध्ये पोलीस भरतीसाठी युवासेनेचा सामाजिक उपक्रम: नि:शुल्क निवास व भोजनाचे आयोजन
जिल्हा पोलीस दलाच्या यवतमाळ येथील दक्षता मैदानात ११ फेब्रुव...
Continue reading
राजपाल यादव ९ कोटींच्या कर्ज प्रकरणात अटक; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांकडून मदतीचा हात
हास्य अभिनेता राजपाल यादव यांचा दीर्घकाळ चाललेल्या ९ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात अखेर ति...
Continue reading
घरच्या स्वयंपाकात रेस्टॉरंट स्टाइलची मजा – पनीर भरलेले दम आलू
भारतीय स्वयंपाकघरातला एक गोडवा, सौम्य मसाल्यांनी न्हाललेला आणि रुचकर पदार्थ म्हणजे
Continue reading
The 50 — OTT वर हिट ठरलेला रिऍलिटी शो; आता पर्यंत 26 स्पर्धकांना पराभव
बाणिज्य एशियाच्या ‘The 50 ’ ने JioHotstar वर 6.5 दशलक्षाहून अधिक दृश्यांसह प...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : दिव्या शिंदेची घराबाहेरची कहाणी; “त्यांनी मला निष्कासित केलं नाही, मी स्वतः बाहेर पडलं”
छोट्या पडद्यावरील नाट्यमय आणि वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करार: तेल खरेदीत मोठा बदल, रशियाला वळण?
अमेरिका आणि भारत यांच्यात अंतरिम स्वरूपाचा व्यापार करार झाल्याची माहिती स...
Continue reading
शेवटी निवडणूक आयोगाने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या
पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाने 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा
झालेल्या अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या करा, अशा सूचना
दिल्या होत्या. राज्य सरकारने या सूचनांचे पालन करत 111
पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. आगामी विधानसभा
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
करण्यात आल्या आहेत. यापैकी 11 पोलीस निरीक्षकांची बदली
मुंबईत बदली झाली आहे. निवडणूक आयोगाने मुंबईतील पोलीस
अधिकार्यांच्या बदल्यांची सूचना राज्य पोलीस दलाला केली होती.
मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या
बदल्या मुंबईबाहेर करण्यात आल्या आहेत. लोकसभा
निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने राज्य सरकारला
अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या. त्या
सूचना राज्य सरकारने पाळल्या नव्हत्या. त्यामुळे काही दिवसांपूर्वी
निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय निवडणूक
आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा
निवडणुकीवेळी महाराष्टासह इतर 4 राज्यांच्या मुख्य सचिवांना
पत्र लिहिले होते. या पत्रात 3 वर्षांपेक्षा ज्सत सेवा झालेल्या
अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र,
राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी
आयोगाने राज्य सरकारवर ताषेरे ओढले होते.
Read also: https://ajinkyabharat.com/congress-mp-chandrakant-handores-son-stuck/