Bollywood Kissa: दिया मिर्झानं तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले.
आजही दिया आपल्या सौंदर्यानं भल्याभल्या अभिनेत्रींसमोर पुरून उरते.
आजही तिचे अनेक चाहते आहेत.चाळीशी ओलांडलेली दिया मिर्झा नेहमीच चर्चेत असते.
Related News
पातूर | प्रतिनिधी
अकोला–पातूर–कापशी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उडाणपुलांच्या बाजूचे सर्विस रोड अद्यापही अपूर्णच आहेत.
कापशी, चिखलगाव येथील रस्त्याची दुरवस्था, व पावसाळ्यात द...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील धामणा बुद्रुक गावात कॉलराचा उद्रेक झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विष्णू बद्रे या ५० वर्षीय इसमाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उप...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
रिधोरा गावात सोमवारी रात्री उशीरा एक धक्कादायक प्रकार घडला.
रात्री ११ वाजताच्या सुमारास जितेंद्र भागवत यांच्या घरात भारतीय नाग (Indian Spectacled Cobra) हा अत्य...
Continue reading
पिंपळखुटा... प्रतिनिधी
पातुर तालुक्यातील चांन्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथील गौ शाळा मधील गुरे रोज
प्रमाणे गुराखी गुरांना गायरान चरण्यासाठी घेऊन जात अस...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या धामणा बु. गावात कॉलऱ्याच्या संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला असून,
विष्णू संपत बेंद्रे (वय ५०) या व्यक्तीचा उपच...
Continue reading
अकोला : जून २०२५ मध्ये अहमदाबाद येथील ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ येथे झालेल्या ‘पंच’ परीक्षेचा निकाल ‘बीसीसीआय’ने नुकताच जाहीर केला.
त्यामध्ये उत्तीर्ण घोषित झालेल्या २६ उमेदवारांप...
Continue reading
अडगाव बु. | प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील धोंडा आखर या आदिवासीबहुल गावात प्रधानमंत्री ‘धरती आबा’ जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले.
या अभियानात अनुसूचित जमात...
Continue reading
बोरगाव मंजू | प्रतिनिधी
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त परशुराम नाईक विद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आलेले...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
बोर्डी गावातील आठवडी बाजार ते नागास्वामी महाराज मंदिर या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या
नाल्यांची दीर्घकाळपासून साफसफाई न झाल्यामुळे सांडपाणी रस्त्याव...
Continue reading
इंझोरी | प्रतिनिधी
२५ व २६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंझोरी महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
सोयाबीनच्या आधीच पेरलेल्या बियाण्यांचे उगम न झाल...
Continue reading
पुणे |
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांच्या उपस्थितीत दिलेला एक शेर आणि “जय गुजरात” घोषणेमुळे राजकीय वर्...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट येथील सेंट पॉल्स अकॅडमीचा स्थापना दिन दिनांक २ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि गौरवाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या वेळी गुणवंत विद्यार...
Continue reading
तिच्या निखळ सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. रेहना है तेरे दिल में मुळे दियाला ओळख मिळाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
दियानं तिच्या कारकीर्दीत अनेक चित्रपट केले. पण, तिला एका चित्रपटाच्या सेटवर अत्यंत वाईट अनुभव आला.
दियानं ‘तुमको ना भूल पायेंगे’ या चित्रपटातून सलमान खानसोबत स्क्रिन शेअर केली. पण,
याच चित्रपटाच्या चित्रिकरणाबाबत अभिनेत्रीनं धक्कादायक खुलासा केला आहेआज दिया मिर्झाचं नाव बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.
2000 मध्ये फेमिना मिस इंडिया एशिया पॅसिफिक आणि मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल
हा किताब जिंकल्यानंतर दिया मिर्झानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.दिया मिर्झानं तिच्या पहिल्याच चित्रपटानं धुमाकूळ घातला.
त्यावेळी सलमान खान चर्चेत असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक. दिया मिर्झानं सलमान खानसोबत ‘तुमको ना भूल पायेंगे’ हा चित्रपट केला.
सलमान खानसोबत ‘तुमको ना भूल पायेंगे’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाबाबत अभिनेत्रीनं नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे.
दिया मिर्झाच्या पहिल्याच चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तिच्या अभिनयाची दूजा पसरवली. ती पहिल्यांदाच
‘रहना है तेरे दिन में’ मध्ये रुपेरी पडद्यावर दिसली. ज्यामध्ये ती आर माधवनसोबत दिसली होती.
दियाचा पहिला चित्रपट हिट झाल्यानंतर, तिला सलमान खानसोबत ‘दीवानापन’ आणि नंतर ‘तुमको ना भूल पायेंगे’ या चित्रपटात काम
करण्याची संधी मिळाली.या चित्रपटात ती एका राजस्थानी मुलीच्या भूमिकेत दिसली होती. जे प्रेक्षकांना खूप आवडलं.
पण आता बऱ्याच वर्षांनंतर, अभिनेत्रीनं या चित्रपटाच्या सेटवरील एक अनुभव शेअर केला. हे जाणून सर्वांना धक्का बसला आहे.
अभिनेत्रीनं सांगितलं की, सेटवर तिच्याशी अजिबात चांगलं वागलं गेलेलं नाही.
चित्रपटात काम करण्याचा तिचा अनुभव सांगताना दिया म्हणाली की, चित्रपट साईन केल्यानंतर ना कोणतंही वर्कशॉप झालं,
ना रीडिंग. डायलॉग्सही शुटिंगला जाण्याच्या काही वेळ आधीच त्यांना दिले जायचे.अभिनेत्रीनं सांगितलं की,
फिल्ममध्ये त्यांना जे कपडे घालायचे असायचे, तेसुद्धा ट्रायल नं घेता, तसेच शिवले जायचे. यासर्व गोष्टींबाबत जर
ती मेकर्सना काही सांगायची, तर तिला गप्प बसायला सांगितलं जायचं. त्या सेटवर काम करण्याचा अनुभव अत्यंत वाईट होता,
असं सांगितलं जात आहे.दिया मिर्झाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या
‘नादानियां’ चित्रपटात ती सर्वात शेवटी दिसली. ज्यामध्ये तिच्यासोबत इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर सुद्धा होते.
Read more news here : https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95/