( तालुका प्रतिनिधी .. /.. शहरातील प्रसिद्ध सर्प मित्र मुन्ना सुंदरलाल श्रीवास हे शहरात सर्प मित्र म्हणून प्रसिद्ध आहेत.
रात्र अपरात्री केव्हाही घरात सर्प निघाल्यास फोन केल्यास ते तात्काळ घटनास्थळी पोहचुन सर्प
कोणत्याही जातीचा असो त्याला पकडून ते जंगलात जाऊन त्याला जिवनदान देण्याचे प्रयत्न मागील अनेक
Related News
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
महावितरणने केली मान्सूनपूर्व कामांना सुरुवात
आर्यन मेश्राम ने मैन ऑफ द मैच बनकर NECO मास्टर ब्लास्टर को नागपुर टाइटंस पर 9 विकेट से दिलाई शानदार जीत
विदर्भ प्रो T20 लीगमध्ये NECO मास्टर ब्लास्टरच्या 9 गडी राखून विजयात आर्यन मेश्राम चमकदार – सामना विजेता घोषित
वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; मात्र विमा कंपनीचे दुर्लक्ष
डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या तेराव्या कथासंग्रहांचे प्रकाशन संपन्न
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
वर्षांपासून करीत आहे.मुन्ना श्रीवास हे सर्प निघाल्यास व पकडण्याचे कोणत्याही प्रकारचे शुल्क घेत नाही.
केव्हा कधीही फोन करा ते तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन हजर राहतात.त्यांनी आतापर्यंत अनेक जातींचे
आणि विषारी साप पकडून त्याला जंगलात जाऊन त्याला जिवनदान देण्याचे काम केले आहे.
अशा या सर्प मित्र मुन्ना सुंदरलाल श्रीवास याला शासनाने काही ना काही मानधन द्यावे अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
मुर्तीजापुर शहरातील कोकणवाडी गाडगेबाबा नगर परीसरातील मुर्तिजापूर हायस्कूल परीसरातील पटांगणात
असलेल्या महेश देवीदासराव काळपांडे यांचें घरासमोर असलेल्या पटांगणात दि.19 मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत
अतिजहाल असलेल्या कोब्रा जातीचा पाच फूट उंच सर्प निघाला.महेश काळपांडे यांनी तात्काळ सर्प मित्र मुन्ना
श्रीवास यांना फोन करून पाचारण केले.त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अतिजहाल असलेल्या कोब्रा जातीचा
नाग पकडून त्याला जंगलात जाऊन त्याला जिवनदान देण्याचे काम केले आहे.सरप मित्र मुन्ना श्रीवास हे सतत रात्र
अपरात्री केव्हाही घरात सर्प निघाल्यास फोन केला तर तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्प पकडून त्याला जंगलात
जाऊन सोडून देण्याचे कार्य मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत.ते कोणत्याही प्रकारचे शुल्क घेत नाही.
अशा सर्प मित्राला राज्य सरकारने काही ना काही मानधन द्यावे अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.