भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी…घाणीवाला… मुर्तिजापूर..दि.२०
( तालुका प्रतिनिधी ) शहर संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते.शहरात विविध खाजगी व
शासकीय बॅंका,काॅंलेज, महाविद्यालय असुन शहराला जंक्शन रेल्वे स्टेशनचा दर्जा प्राप्त आहे.अशा शहरातील
Related News
घरात कॉकरोचचं काय काम? भाजपने सीजेपी कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचे आरोप फेटाळले; जयपूरमध्ये राड्यानंतर राजकारण तापलं
राजस्थानच्या जयपूरमधील बगरू विधानस...
Continue reading
Railway Online Luggage Booking: रेल्वेच्या नव्या सुविधेने असे ऑनलाईन बुक करा लगेज, असे असेल भाडे, स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या
Continue reading
Jio चा स्वस्तात मस्त प्लॅन! 239 रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळतात खास फायदे, वाचा संपूर्ण माहिती
Jio 239 Plan : रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी स्वस्त...
Continue reading
Govinda : तिने गोविंदाला निळ्या ड्रममध्ये..; सुनिताबद्दल हे काय बोलून गेली अभिनेत्री?
Govinda-Sunita Ahuja Divorce : बॉलिवूड अभि...
Continue reading
‘लागिरं झालं जी 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार? शिवानी बावकरने सांगितलं खरं कारण; शीतल-अजिंक्य पुन्हा एकत्र
छोट्या पडद्यावरील काही मालिका अशा असतात, ज्या संपल्यानंतरही त्यातील पात...
Continue reading
Koffee With Karan 9 : तगडी स्टारकास्ट चर्चेत; व्हायरल गेस्ट लिस्टने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
Koffee With Karan 9 : बॉलिवूडमधील सेलिब्र...
Continue reading
किती दिवस शिळ्या भाकरी खाणार? पृथ्वीराज चव्हाण यांच्या गौप्यस्फोटावर बावनकुळेंचा पलटवार; 2014च्या सत्तास्थापनेच्या दाव्याने राजकीय चर्चेला उधाण
...
Continue reading
Lucknow Murder: दीड कोटी पोटगीच्या वादातून पत्नीची हत्या; बहिणीलाही संपवलं, नंतर आत्महत्या
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घडलेल्या धक्कादायक हत्...
Continue reading
पाकिस्तानी सेनेत असीम मुनीर यांच्यानंतर ‘नंबर 2’; जनरल सय्यद आमीर रझा कोण आहेत?
पाकिस्तानच्या लष्करी रचनेत मोठा बदल झाल्यानंतर जनरल सय्यद आमीर रझा ह...
Continue reading
शेतकऱ्यांवर सप्टेंबरमध्ये मोठं संकट? 5 ते 10 सप्टेंबरनंतर देशभरात पावसाचा जोर घटण्याचा अंदाज; पुढील 4 आठवडे महत्त्वाचे
यंदाच्या मान्सून हंगामात देशाती...
Continue reading
राज्यात सुट्ट्या खाद्यतेलावर बंदी; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, नियम मोडल्यास 7 वर्षांची शिक्षा
राज्यातील खाद्यपदार्थांमधील भेसळ आणि असुरक्षित अन्नपदार्...
Continue reading
माज, दादागिरी तुमच्या राज्यात..; मराठी भाषेचा विरोध करणाऱ्यांवर भडकला मराठमोळा अभिनेता
Mumbai Auto Driver Dispute : महाराष्ट्रातील ...
Continue reading
एक महत्त्वाचा चौक म्हणजे भगतसिंग चौक असुन या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूकीची वर्दळ असते अशा या
महत्त्वाच्या चौकात वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी माजी नगरसेवक तथा जिल्हा
नियोजन समिती सदस्य इब्राहिम कासम घानिवाला यांनी केली आहे.मुर्तिजापुर शहर हे दोन विभागात वसलेले आहे.
स्टेशन विभाग व जुनी वस्ती शहरातील नागरिकांना येण्या व जाण्यासाठी एकच प्रमुख मार्ग आहे.
जुनी वस्तीतील भगतसिंग चौक हा शहरातील एकमेव मुख्य चौक आहे.या चौकात नेहमी अत्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूकीची वर्दळ असते.
आणी वाहतूकीची कोंडी निर्माण होते.सदर चौकातुन दिल्ली.. हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.
दररोज मोठ्या संख्येने जडवाहनांची रेलचेल सुरू राहते.त्यातच याच चौकात दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो.
तसेच याच मेन रोडवरून विविध शाळा, खाजगी शाळेतील लहान लहान मुलं व मुली पायदळ ,सायकलने शाळेत जातात.
अशातच जड वाहनांची रेलचेल सुरू राहते.अशातच या भगतसिंग चौकात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
यापुर्वी याच चौकात एका डाॅकटरचा अपघाती मृत्यू झाला आहे.किरकोळ अपघात तर दररोजच होतात.
अशा वर्दळीचा या चौकात तात्काळ वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी एका
निवेदनाद्वारे जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांच्या कडे माजी नगरसेवक त
था जिल्हा नियोजन समिती सदस्य इब्राहिम कासम घानिवाला यांनी केली आहे.