Baba Vanga Prediction 2025 : बाबा वेंगाची भविष्यवाणीने जगभरात खळबळ उडवली आहे.
सध्याचे राजकीय समीकरणं वेगळे संकेत देत असले तरी तिने तिसर्या महायुद्धाचे भाकीत केलेले आहे.
यापूर्वी 9/11 हल्ला आणि सोव्हिएत युनियनच्या विघटनाची भविष्यवाणी खरी ठरली आहे.
Related News
नवी दिल्ली | २१ मे २०२५ — पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतानं राबवलेलं
ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं असून, या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
हवाई आ...
Continue reading
नवी दिल्ली | २० मे २०२५ — केंद्र सरकारच्या वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ वर देशभरातून वाढता विरोध दिसून येत असून,
विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी स...
Continue reading
नवी दिल्ली | १४ मे २०२५ — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या
ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर आता केंद्र सरकारने जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्या...
Continue reading
क्वालालंपूर, मलेशिया | १७ मे २०२५ — महाराष्ट्रातील अकोला या छोट्याशा शहरातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झेप घेत,
पूजा मेश्राम यांनी अकोल्याचे नाव जागतिक स्तरावर उज्वल केले आहे.
मल...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील आणि बाळापूर तालुक्यातील एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे निंबा फाटा ते काजीखेळ मार्ग.
हा रस्ता अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असताना देखील याची ...
Continue reading
बाळापुर तालुक्यातील प्रत्येक गावातील भारत देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना बळ
मिळवण्यासाठी व त्यांनी नेमकेच झालेल्या पाकिस्तान मधील आतंकवादी यांना कथा स्थान व त्यांचा खात्मा
सिंदू...
Continue reading
मुंबई
राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. ‘माझे घर – माझे अधिकार’ या नव्या गृहनिर्माण
धोरणाला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत पुढील 5 वर्षा...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतातून निर्यात केलेल्या तब्बल चार कोटी 28 लाख रुपयांच्या आंब्यांना अमेरिकेने परत पाठवलं आहे,
आणि यामागचं कारण उघड होताच निर्यातदारांमध्ये खळबळ माजली आहे....
Continue reading
चंदीगड | प्रतिनिधी
पंजाब पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा आणि निर्णायक टप्पा ओलांडला आहे. पाकिस्तानसाठी
हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या अग्रस्थानी असलेले नेते मनोज जरंगे पाटील यांनी आज मंत्रीपदाची शपथ
घेतलेल्या छगन भुजबळांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात आजचा दिवस घातक ठरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अपघातांच्या मालिकेत एकूण
आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झा...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (मंगळवार)
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात सकाळी 10 वाजता
पार प...
Continue reading
Baba Vanga Prediction For 2025 : तिसर्या महायुद्धाची चर्चा दुसर्या महायुद्धानंतर लागलीच सुरू झाली.
मध्यंतरी अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत युनियनमध्ये शीत युद्ध रंगले.
तर भारत, इजिप्त याराष्ट्रांच्या अलिप्ततावादी धोरणामुळे जगात वेगळे चित्र झाले.
काही प्रसंगात तर तिसरे महायुद्ध सुरू होणार असे वाटत असताना बड्या राष्ट्रांनी सामंजस्यपण दाखवला.
तर प्रसिद्ध भविष्यवेती बाबा वेंगा हिन तिसर्या महायुद्धाविषयी भाकीत केल्याचे तिचे अनुयायी दावा करतात आणि त्याविषयीचे वृत्त व्हायरल होते.
वर्ष 2025 साठी तिने अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्याची उत्सुकता संपूर्ण जगाला आहे.
बाबा वेंगाचा जन्म 1911 मध्ये बल्गेरिया या देशात झाला. 1996 मध्ये तिने जगाचा निरोप घेतला.
ती जन्माने अंधळी असली तरी तिच्यावर दैवी कृपा असल्याने तिने अनेक भविष्यातील घडामोडी टिपल्याचा दावा तिचे अनुयायी करतात.
बाबा वेंगाने कविताच्या माध्यमातून, एका गूढ काव्याच्या रचनेतून या गोष्टी शब्द बद्ध करायला लावल्या.
तिच्या या गूढ काव्यातील अनेक प्रसंग घडल्याचा दावा करण्यात येतो.
तिने 5000 पेक्षा अधिक वर्षांची म्हणजे जवळपास 5079 पर्यंत भविष्य सांगितल्याचे म्हटले जाते.
वर्ष 2025 साठीचे भाकीत काय?
बाबा वेंगाने भविष्यवाणी केली आहे की, 2025 मध्ये सिरीया या देशाचे पतन सुरू होताच जगात तिसर्या महायुद्धाची नांदी सुरू होईल.
पूर्व आणि पश्चिम देशांमध्ये तिसरे महायुद्ध होईल. हे युद्ध प्रामुख्याने युरोपमध्ये सुरू होईल.
त्यामुळे युरोपातील मनुष्य संख्या झपाट्याने घटेल. इतकेच नाही तर या वर्षातच
मानवाचा ब्रह्मांडातील दुसर्या समूहाशी पहिला संवाद पण घडेल. या काळात अनेक विनाशकारी घटना घडतील.
ही भविष्यवाणी खरी
सोव्हिएत संघाचे विघटन होणार असे भविष्य खरे ठरेल. या विशालकाय देशाचे अनेक तुकडे झाले.
त्यात रशिया हा मोठा देश उदयास आला. तर अमेरिकेवरील 9/11 हल्ला झाल्यानंतर बाबा वेंगाच्या काव्यातील ओळींचा
आधार घेत अनेकांनी हे भाष्य खरा ठरल्याचा दावा केला. त्यानंतर बाबा वेंगाच्या गूढ कवितांकडे सर्वांचे लक्ष गेले.