Suryakumar Yadav will lead Mumbai Indians : आयपीएल 2025 मधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व कोण करणार? याबाबत निर्णय घेण्यात आलाय.
Suryakumar Yadav will lead Mumbai Indians : आयपीएल 2025 मधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करताना दिसणार आहे.
मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईचं 2025 च्या आयपीएलमध्ये
Related News
नवी दिल्ली | २१ मे २०२५ — पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतानं राबवलेलं
ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं असून, या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
हवाई आ...
Continue reading
नवी दिल्ली | २० मे २०२५ — केंद्र सरकारच्या वक्फ (सुधारणा) कायदा २०२५ वर देशभरातून वाढता विरोध दिसून येत असून,
विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी स...
Continue reading
नवी दिल्ली | १४ मे २०२५ — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या
ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर आता केंद्र सरकारने जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्या...
Continue reading
क्वालालंपूर, मलेशिया | १७ मे २०२५ — महाराष्ट्रातील अकोला या छोट्याशा शहरातून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झेप घेत,
पूजा मेश्राम यांनी अकोल्याचे नाव जागतिक स्तरावर उज्वल केले आहे.
मल...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील आणि बाळापूर तालुक्यातील एक महत्त्वाचा रस्ता म्हणजे निंबा फाटा ते काजीखेळ मार्ग.
हा रस्ता अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असताना देखील याची ...
Continue reading
बाळापुर तालुक्यातील प्रत्येक गावातील भारत देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना बळ
मिळवण्यासाठी व त्यांनी नेमकेच झालेल्या पाकिस्तान मधील आतंकवादी यांना कथा स्थान व त्यांचा खात्मा
सिंदू...
Continue reading
मुंबई
राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. ‘माझे घर – माझे अधिकार’ या नव्या गृहनिर्माण
धोरणाला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत पुढील 5 वर्षा...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतातून निर्यात केलेल्या तब्बल चार कोटी 28 लाख रुपयांच्या आंब्यांना अमेरिकेने परत पाठवलं आहे,
आणि यामागचं कारण उघड होताच निर्यातदारांमध्ये खळबळ माजली आहे....
Continue reading
चंदीगड | प्रतिनिधी
पंजाब पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा आणि निर्णायक टप्पा ओलांडला आहे. पाकिस्तानसाठी
हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या अग्रस्थानी असलेले नेते मनोज जरंगे पाटील यांनी आज मंत्रीपदाची शपथ
घेतलेल्या छगन भुजबळांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात आजचा दिवस घातक ठरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अपघातांच्या मालिकेत एकूण
आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झा...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (मंगळवार)
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात सकाळी 10 वाजता
पार प...
Continue reading
नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याला पहिल्या सामन्यात बॅन करण्यात आलंय. स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिक पांड्यावर
पहिल्या सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. (Suryakumar Yadav will lead Mumbai Indians)
इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या 18 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
आयपीएल 2025 मधील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ त्यांचा पहिला संघ 23 मार्च रोजी खेळेल. मुंबईचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जविरोधात खेळवला जाणार आहे.
हार्दिक पांड्या या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या जागी कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात सूर्यकुमार यादव सक्रीय आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच नेतृत्व करेल, असं सांगण्यात येत होतं.
अखेर आज त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. तसं पाहिलं तर सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवणे, हा मुंबई इंडियन्ससाठी चुकीचा निर्णय असू शकत नाही.
कारण सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. त्याने 2023 नंतर 22 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलंय.
त्यातील 17 सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. टीमला जिंकवून देण्याच्या टक्केवारीचा विचार केल्यास ती 79.54 इतकी आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर आयपीएलच्या एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.
या कारणामुळे तो आयपीएल 2025 चा पहिला सामना खेळू शकणार नाही. त्यामुळेच तो मुंबई इंडियन्सचा कर्णधारही
असणार नाही आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यातही तो प्लेईंग इलेव्हनचा भाग नसेल. IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता.
या कालावधीत मुंबईच्या संघाने संथ गतीने ओव्हर टाकल्या. त्यामुळे त्याला 3 वेळा दंड ठोठावण्यात आला.
जेव्हा कर्णधार पहिल्यांदा असे करतो तेव्हा त्याला 12 लाखांचा दंड ठोठावला जातो. दुसऱ्यांदा दंड दुप्पट केला जातो आणि तिसऱ्यांदा
असे घडल्यास एका सामन्याची बंदी घालण्यात येते.
आयपीएल 2024 मध्ये ऋषभ पंतवरही स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.