Suryakumar Yadav will lead Mumbai Indians : आयपीएल 2025 मधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व कोण करणार? याबाबत निर्णय घेण्यात आलाय.
Suryakumar Yadav will lead Mumbai Indians : आयपीएल 2025 मधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करताना दिसणार आहे.
मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईचं 2025 च्या आयपीएलमध्ये
Related News
वडोदरा आणि आणंद जिल्ह्यांना जोडणारा महिसागर नदीवरील गंभीरा पूल अचानक कोसळला.
पुलावरून जात असलेली अनेक वाहने थेट नदीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आह...
Continue reading
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून फूस लावून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर धावत्या एक्स्प्रेसमध्ये
लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
इगतपुरी त...
Continue reading
मुंबई,
उत्तर भारतीय फूड स्टॉल मालकावर मराठी न बोलल्यामुळे झालेल्या मारहाणीच्या वादानंतर मनसे प्रमुख
राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सक्त निर्देश दि...
Continue reading
बाळापूर :- कुठलीही वस्तू घेताना सर्वसामान्य माणूस बाजारांमधून प्लॅस्टिक पिशवी मध्ये वस्तू घेतात त्या प्लास्टिक
पिशवी मुळे प्लास्टिक कचऱ्या ने आपले व इतरांचे आरोग्य धोक्यात घालत ...
Continue reading
गावात मृत्यू म्हणजे केवळ शोक नाही,
तर एक त्रासदायक प्रवासाची सुरुवात होते.
नाल्याच्या दुर्गंधी पाण्यातून वाहत,
मृतदेहाला शेवटचा मुक्काम मिळतो.हिरपूर गावातील तरुण सुमित गाव...
Continue reading
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
चंदन जंजाळ
बाळापूर:- तालुक्यातिल निबां फाटा वर अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात जोर दरत आहे.
कुठे गावात तर कुठे शाळेच्या प्रणागणा तर काही ठिकाणी गावामध्ये गावठी दारु चे खुलेआम वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा BRICS देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
"जो कोणी ब्रिक्सच्या अमेरिका-विरोधी ...
Continue reading
प्रतिनिधी आलेगांव
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील
कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव...
Continue reading
आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
...
Continue reading
नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याला पहिल्या सामन्यात बॅन करण्यात आलंय. स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिक पांड्यावर
पहिल्या सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. (Suryakumar Yadav will lead Mumbai Indians)
इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या 18 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
आयपीएल 2025 मधील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ त्यांचा पहिला संघ 23 मार्च रोजी खेळेल. मुंबईचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जविरोधात खेळवला जाणार आहे.
हार्दिक पांड्या या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या जागी कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात सूर्यकुमार यादव सक्रीय आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच नेतृत्व करेल, असं सांगण्यात येत होतं.
अखेर आज त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. तसं पाहिलं तर सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवणे, हा मुंबई इंडियन्ससाठी चुकीचा निर्णय असू शकत नाही.
कारण सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. त्याने 2023 नंतर 22 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलंय.
त्यातील 17 सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. टीमला जिंकवून देण्याच्या टक्केवारीचा विचार केल्यास ती 79.54 इतकी आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर आयपीएलच्या एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.
या कारणामुळे तो आयपीएल 2025 चा पहिला सामना खेळू शकणार नाही. त्यामुळेच तो मुंबई इंडियन्सचा कर्णधारही
असणार नाही आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यातही तो प्लेईंग इलेव्हनचा भाग नसेल. IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता.
या कालावधीत मुंबईच्या संघाने संथ गतीने ओव्हर टाकल्या. त्यामुळे त्याला 3 वेळा दंड ठोठावण्यात आला.
जेव्हा कर्णधार पहिल्यांदा असे करतो तेव्हा त्याला 12 लाखांचा दंड ठोठावला जातो. दुसऱ्यांदा दंड दुप्पट केला जातो आणि तिसऱ्यांदा
असे घडल्यास एका सामन्याची बंदी घालण्यात येते.
आयपीएल 2024 मध्ये ऋषभ पंतवरही स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.