राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश संघटनेतर्फे अकोट SDPO यांना निवेदन
विशाल आग्रे, विशेष प्रतिनिधी – अकोट
अकोट : दैनिक अजिंक्य भारत या वृत्तपत्राचे पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर 19 मार्च रोजी रात्री 11:00 वाजता
प्राणघातक हल्ला करण्यात आला. पत्रकारांवरील अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे
Related News
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात —
१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी — एएनएम कोर्ससाठी १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
अकोल्याच्या आळंदा ग्रामपंचायतीचा पुढाकार जिल्हा परिषद च्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यासाठी करमाफीची घोषणा.
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
लोकशाहीचा चौथा स्तंभ धोक्यात येत आहे, असे मत पत्रकार संघटनेने व्यक्त केले आहे.
🔹 हल्ल्याचा घटनाक्रम
विठ्ठल महल्ले यांनी अवैध धंद्यांविरोधात एक वृत्त प्रकाशित केले होते.
संबंधित गावगुंडांनी पूर्वनियोजित कट रचून त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात महल्ले गंभीर जखमी झाले असून, त्यांचा परिवार दहशतीत आहे.
🔹 पत्रकार संघटनेची मागणी
पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
पत्रकारांचा सुरक्षिततेचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घ्यावा.
अशा घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.
राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या वतीने
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांना निवेदन सादर करण्यात आले.
🔹 निवेदन देताना उपस्थित पत्रकार
विशाल अग्रे, गणेश वाकोडे, सरफराज अली, सारंग कराडे, स्वप्निल सरकटे, निलेश वानखडे, गोपाल शिरसाट,
लक्ष्मी गावंडे, महादेव वाघ, सय्यद शकील यांच्यासह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आणि हल्लेखोरांना तातडीने अटक करण्यासाठी
प्रशासन योग्य ती पावले उचलते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.