आयपीएलचा थरार संपल्यानंतर आता 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपचा (T 20 World Cup) थरार रंगणार आहे.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजकडून टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत.
Related News
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश),
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे ११ जुलैपासून सुरू होणाऱ्या कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून
राष्ट्रीय महामार्ग व गंगा कालवा मार्गावर वाहतुक...
Continue reading
अकोला,
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक व व्यवस्थापकीय अडचणींमुळे आत्महत्येचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
यंदा केवळ जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत ८० शेतकऱ्यांनी आत...
Continue reading
ठाणे |
मराठी हक्कासाठी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी अडथळा आणल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?” असा थेट सवा...
Continue reading
चंदन जंजाळ
बाळापूर:- तालुक्यातिल निबां फाटा वर अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात जोर दरत आहे.
कुठे गावात तर कुठे शाळेच्या प्रणागणा तर काही ठिकाणी गावामध्ये गावठी दारु चे खुलेआम वि...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा BRICS देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
"जो कोणी ब्रिक्सच्या अमेरिका-विरोधी ...
Continue reading
प्रतिनिधी आलेगांव
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठलनामाच्या गजराने भारलेला दिवस! याच दिवशी शेकापूर फाट्यावरील
कै. हरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा, श्री. सुधाकरराव...
Continue reading
आलेगाव दिनांक ५ प्रतिनिधी आलेगाव ते बाभुळगाव रस्त्यावरील कार्ला लगत रस्त्यावर मोठ,
मोठे खड्डे पडले असून जड वाहनांच्या दळण वळणाने सडकेच्या दोन्ही कडच्या कडा खचून १२ ते १८ इंचाचे
...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
आज दिनांक ७ जुलै २०२५ रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरात हवामानामुळे अचानक निंबाच्या झाडाची मोठी फांदी
तुटल्याने झाडावर वास्तव्यास असलेले सुमारे ६० बगळे – पिल्ले ...
Continue reading
कुरणखेड - राष्ट्रीय महामार्गावर रोज अपघाताची मालिका सुरूच आहे बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत .
असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डाळंबी जवळ आज दुपारी अपघात झाला यामध्ये का...
Continue reading
मुर्तिजापूर | शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर सोमवारी सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली.
मागून खाणाऱ्या व बेवारस अवस्थेत वावरत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह थेट बसस्थ...
Continue reading
प्रतिनिधी | आकोलखेड
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर अकोलखेड येथील श्री विठ्ठल मंदिरात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
गुण गौरव सोहळा आयोजन समितीतर्फे आयोजित या ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्याच्या ऐतिहासिक आणि १३५ वर्षे जुन्या कच्छी मशीदने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
'कच्छी मशीद अजान ॲप'च्या माध्यमातून अजान आता थेट...
Continue reading
प्रत्येकी पाच संघ प्रमाणं चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत(India), पाकिस्तान, अमेरिका, आयरलँड, कॅनडा या संघांचा गट अ मध्ये
समावेश करण्यात आला आहे. टी-20 वर्ल्ड कपचे सराव सामने सुरु झाले
आहेत. या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा माजी कॅप्टन इयॉन मॉर्गननं मोठं वक्तव्य केलं आहे.
इंग्लंडचा माजी कॅप्टन इयॉन मॉर्गननं टी- 20 वर्ल्ड कप 2024 साठी बेस्ट टीम म्हणून भारतीय संघाचं नाव घेतलं आहे.
भारतीय संघाकडे चांगले खेळाडू आहे.
भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतीचा सामना करावा लागला तरी ती टीम मजबूत आहे.
जे टीममध्ये नाहीत त्यांच्याबाबत देखील आपण चर्चा करु शकतो, असं मॉर्गन म्हटला.
इयॉन मॉर्गननं स्काई स्पोर्टस विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. ही स्पर्धा कठीण असणार आहे.
या स्पर्धेत आतापर्यंत वेस्ट इंडिज आणि इंग्लंडनं दोनवेळा विजेतेपद पटकवलं आहे.
भारतानं एकदा विजेतेपद मिळवलं आहे. श्रीलंका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियानं देखील एकदा विजेतेपद मिळवलेलं आहे.
टी20 वर्ल्ड कपसाठी एक आठवडा बाकी असताना इयॉन मॉर्गनला कॅरेबियन आणि अमेरिकन वातावरणात तुम्हाला बेस्ट टीम कोणती वाटते
असा प्रश्न विचारण्यात आला. यावर इयॉन मॉर्गननं स्पष्टपणे भारतीय टीम फेवरिट असल्याचं म्हटलं.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला दुखापतीचा सामना करावा लागला तरी सर्वात मजबूत टीम भारताची आहे.
भारतीय संघाची ताकद, क्षमता, त्यांच्या मजबूत फलंदाजी अविश्वसनीय आहे.
टीम इंडियाचे काही खेळाडू गुणवत्ता असून देखील टॉप 15 च्या बाहेर आहेत.
भारतानं 2007 मध्ये पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर ते एकदाही विजेतेपद मिळवू शकले नाहीत
हे पण वास्तव असल्याचं मॉर्गननं म्हटलं. टीम इंडियामध्ये क्वालिटी असून कागदावर देखील
ते मजबूत टीम आहेत. भारतीय संघ कोणत्याही संघाला चांगला खेळ करुन पराभूत करु शकतात.
भारतीय संघाचा पहिला सामना 5 जूनला आयरलँड विरुद्ध होणार आहे. 9 जूनला भारत आणि पाकिस्तान
अशी हाय व्होल्टेज लढत न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.
12 जूनला भारत आणि अमेरिका तर 15 जूनला भारत आणि कॅनडा यांच्यात मॅच होईल.