आयपीएलचा थरार संपल्यानंतर आता 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपचा (T 20 World Cup) थरार रंगणार आहे.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजकडून टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत.
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
प्रत्येकी पाच संघ प्रमाणं चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत(India), पाकिस्तान, अमेरिका, आयरलँड, कॅनडा या संघांचा गट अ मध्ये
समावेश करण्यात आला आहे. टी-20 वर्ल्ड कपचे सराव सामने सुरु झाले
आहेत. या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा माजी कॅप्टन इयॉन मॉर्गननं मोठं वक्तव्य केलं आहे.
इंग्लंडचा माजी कॅप्टन इयॉन मॉर्गननं टी- 20 वर्ल्ड कप 2024 साठी बेस्ट टीम म्हणून भारतीय संघाचं नाव घेतलं आहे.
भारतीय संघाकडे चांगले खेळाडू आहे.
भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतीचा सामना करावा लागला तरी ती टीम मजबूत आहे.
जे टीममध्ये नाहीत त्यांच्याबाबत देखील आपण चर्चा करु शकतो, असं मॉर्गन म्हटला.
इयॉन मॉर्गननं स्काई स्पोर्टस विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. ही स्पर्धा कठीण असणार आहे.
या स्पर्धेत आतापर्यंत वेस्ट इंडिज आणि इंग्लंडनं दोनवेळा विजेतेपद पटकवलं आहे.
भारतानं एकदा विजेतेपद मिळवलं आहे. श्रीलंका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियानं देखील एकदा विजेतेपद मिळवलेलं आहे.
टी20 वर्ल्ड कपसाठी एक आठवडा बाकी असताना इयॉन मॉर्गनला कॅरेबियन आणि अमेरिकन वातावरणात तुम्हाला बेस्ट टीम कोणती वाटते
असा प्रश्न विचारण्यात आला. यावर इयॉन मॉर्गननं स्पष्टपणे भारतीय टीम फेवरिट असल्याचं म्हटलं.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला दुखापतीचा सामना करावा लागला तरी सर्वात मजबूत टीम भारताची आहे.
भारतीय संघाची ताकद, क्षमता, त्यांच्या मजबूत फलंदाजी अविश्वसनीय आहे.
टीम इंडियाचे काही खेळाडू गुणवत्ता असून देखील टॉप 15 च्या बाहेर आहेत.
भारतानं 2007 मध्ये पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर ते एकदाही विजेतेपद मिळवू शकले नाहीत
हे पण वास्तव असल्याचं मॉर्गननं म्हटलं. टीम इंडियामध्ये क्वालिटी असून कागदावर देखील
ते मजबूत टीम आहेत. भारतीय संघ कोणत्याही संघाला चांगला खेळ करुन पराभूत करु शकतात.
भारतीय संघाचा पहिला सामना 5 जूनला आयरलँड विरुद्ध होणार आहे. 9 जूनला भारत आणि पाकिस्तान
अशी हाय व्होल्टेज लढत न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.
12 जूनला भारत आणि अमेरिका तर 15 जूनला भारत आणि कॅनडा यांच्यात मॅच होईल.