Bollywood Kissa: दिया मिर्झानं तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले.
आजही दिया आपल्या सौंदर्यानं भल्याभल्या अभिनेत्रींसमोर पुरून उरते.
आजही तिचे अनेक चाहते आहेत.चाळीशी ओलांडलेली दिया मिर्झा नेहमीच चर्चेत असते.
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
तिच्या निखळ सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. रेहना है तेरे दिल में मुळे दियाला ओळख मिळाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
दियानं तिच्या कारकीर्दीत अनेक चित्रपट केले. पण, तिला एका चित्रपटाच्या सेटवर अत्यंत वाईट अनुभव आला.
दियानं ‘तुमको ना भूल पायेंगे’ या चित्रपटातून सलमान खानसोबत स्क्रिन शेअर केली. पण,
याच चित्रपटाच्या चित्रिकरणाबाबत अभिनेत्रीनं धक्कादायक खुलासा केला आहेआज दिया मिर्झाचं नाव बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.
2000 मध्ये फेमिना मिस इंडिया एशिया पॅसिफिक आणि मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल
हा किताब जिंकल्यानंतर दिया मिर्झानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.दिया मिर्झानं तिच्या पहिल्याच चित्रपटानं धुमाकूळ घातला.
त्यावेळी सलमान खान चर्चेत असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक. दिया मिर्झानं सलमान खानसोबत ‘तुमको ना भूल पायेंगे’ हा चित्रपट केला.
सलमान खानसोबत ‘तुमको ना भूल पायेंगे’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाबाबत अभिनेत्रीनं नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे.
दिया मिर्झाच्या पहिल्याच चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तिच्या अभिनयाची दूजा पसरवली. ती पहिल्यांदाच
‘रहना है तेरे दिन में’ मध्ये रुपेरी पडद्यावर दिसली. ज्यामध्ये ती आर माधवनसोबत दिसली होती.
दियाचा पहिला चित्रपट हिट झाल्यानंतर, तिला सलमान खानसोबत ‘दीवानापन’ आणि नंतर ‘तुमको ना भूल पायेंगे’ या चित्रपटात काम
करण्याची संधी मिळाली.या चित्रपटात ती एका राजस्थानी मुलीच्या भूमिकेत दिसली होती. जे प्रेक्षकांना खूप आवडलं.
पण आता बऱ्याच वर्षांनंतर, अभिनेत्रीनं या चित्रपटाच्या सेटवरील एक अनुभव शेअर केला. हे जाणून सर्वांना धक्का बसला आहे.
अभिनेत्रीनं सांगितलं की, सेटवर तिच्याशी अजिबात चांगलं वागलं गेलेलं नाही.
चित्रपटात काम करण्याचा तिचा अनुभव सांगताना दिया म्हणाली की, चित्रपट साईन केल्यानंतर ना कोणतंही वर्कशॉप झालं,
ना रीडिंग. डायलॉग्सही शुटिंगला जाण्याच्या काही वेळ आधीच त्यांना दिले जायचे.अभिनेत्रीनं सांगितलं की,
फिल्ममध्ये त्यांना जे कपडे घालायचे असायचे, तेसुद्धा ट्रायल नं घेता, तसेच शिवले जायचे. यासर्व गोष्टींबाबत जर
ती मेकर्सना काही सांगायची, तर तिला गप्प बसायला सांगितलं जायचं. त्या सेटवर काम करण्याचा अनुभव अत्यंत वाईट होता,
असं सांगितलं जात आहे.दिया मिर्झाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या
‘नादानियां’ चित्रपटात ती सर्वात शेवटी दिसली. ज्यामध्ये तिच्यासोबत इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर सुद्धा होते.
Read more news here : https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95/