ढाका: बांग्लादेशमध्ये राजकीय अस्थिरता वाढत चालली आहे.
अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद यूनुस यांच्यावर राजकीय पक्ष,
लष्कर आणि जनतेचा दबाव वाढत असूनही ते पद सोडण्यास तयार नाहीत.
Related News
IPL 2025 समापन सोहळा: ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय लष्कराला समर्पित देशभक्तीचा जलवा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना: मे महिन्याचा हप्ता लवकरच; आदिती तटकरे यांची मोठी घोषणा
सलमान खानचा नवा लुक व्हायरल, ‘भाईजान’च्या मिशांवर फिदा झाले फॅन्स!
PBKS vs RCB IPL Final 2025: पहिल्यांदा विजेतेपदासाठी भिडणार
आयोध्या च्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दुसरा टप्पा
या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी
एकदिवसीय मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
बोर्डी शेतशिवारात प्रि मान्सून कपाशीची लागवड
अकोला जिल्हा ॲडॉक स्केटिंग कमेटी चा सलग ९ तास स्केटिंग उपक्रम यशस्वी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर संध्याकाळी साडेचार च्या सुमारास भीषण अपघात
पिंजर पोलिसांनी दोन दिवसातच इलेक्ट्रिक तार चोरांना केली मुद्देमालासह अटक
अकोल्यात एका सेवानिवृत्त 60 वर्षीय अभियातांची हत्या…
अवामी लीगवर बंदी घातल्यानंतर देशात युद्धासारखे वातावरण निर्माण झाले असून,
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही चिंता वाढली आहे.
लष्करप्रमुख जनरल वकार-उज-जमाने निवडणुका डिसेंबरच्या पुढे ढकलू नयेत,
असा इशारा दिला आहे. त्यांच्यामते, यूनुस सरकारकडे
संवेदनशील निर्णय घेण्याचे नैतिक किंवा घटनात्मक अधिकार नाहीत.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ऑडिओ संदेशातून यूनुस यांच्यावर देश विकण्याचा आरोप केला आहे.
त्यांच्या मते, अवामी लीगवर बंदी घालून देशात दहशतवाद्यांचा प्रभाव वाढवण्यात आला आहे.
यूनुस यांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे भारताने व्यापार मार्गांवर निर्बंध घातले आहेत,
ज्याचा परिणाम बांग्लादेशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolya-doctor-psi-vaadacha-vidio-vidio-vahiral/