ढाका: बांग्लादेशमध्ये राजकीय अस्थिरता वाढत चालली आहे.
अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद यूनुस यांच्यावर राजकीय पक्ष,
लष्कर आणि जनतेचा दबाव वाढत असूनही ते पद सोडण्यास तयार नाहीत.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अवामी लीगवर बंदी घातल्यानंतर देशात युद्धासारखे वातावरण निर्माण झाले असून,
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही चिंता वाढली आहे.
लष्करप्रमुख जनरल वकार-उज-जमाने निवडणुका डिसेंबरच्या पुढे ढकलू नयेत,
असा इशारा दिला आहे. त्यांच्यामते, यूनुस सरकारकडे
संवेदनशील निर्णय घेण्याचे नैतिक किंवा घटनात्मक अधिकार नाहीत.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ऑडिओ संदेशातून यूनुस यांच्यावर देश विकण्याचा आरोप केला आहे.
त्यांच्या मते, अवामी लीगवर बंदी घालून देशात दहशतवाद्यांचा प्रभाव वाढवण्यात आला आहे.
यूनुस यांच्या भारतविरोधी भूमिकेमुळे भारताने व्यापार मार्गांवर निर्बंध घातले आहेत,
ज्याचा परिणाम बांग्लादेशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolya-doctor-psi-vaadacha-vidio-vidio-vahiral/