आम आदमी पार्टीने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेची
निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही राज्यांच्या
निवडणुकीत आप इंडिया आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
सूत्रांनी सांगितलं. आम आदमी पार्टीच्या या खेळीमुळे दोन्ही
राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो असं सांगितलं जात
आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्ष महाराष्ट्र
आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार नाही.
दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीवर फोकस
करण्यासाठी आपने हा निर्णय घेतला आहे. आपने इंडिया
आघाडीत असतानाही काही राज्यांमध्ये निवडणूक लढवली होती.
मत विभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाला होता. ही
मत विभागणी टाळण्यासाठी आता आपने मोठा निर्णय घेतल्याचं
सांगितलं जात आहे. मात्र. इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या
दबावामुळेच आपने हा निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे.
आम आदमी पार्टीचा सर्वात चांगला बेस दिल्लीत आहे. दिल्लीत
आपची सत्ता आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत आपला दिल्लीत
मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आपने इतर
राज्यांच्या निवडणुकीत गुंतून न राहण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी जास्तीत जास्त फोकस दिल्लीवर ठेवण्याचा निर्णय घेतला
आहे. दिल्लीत विधानसभेवर पुन्हा सत्ता आणण्यासाठी अरविंद
केजरीवाल हे खास रणनीती आखण्याची शक्यता वर्तवली जात
आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be/