विधासभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.
या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. राज्याचे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या जागावाटपावर
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
भाष्य केलं आहे. अजित पवारांनी जागा वाटपाचा फार्म्युला
सांगितला आहे. महायुतीच सरकार आणणं आमचं पहिलं
टार्गेट आहे. महायुतीची सगळे घटक आम्ही सगळे प्रयत्नशील
आहोत. जागावाटपाच बरेच काम झालेलं आहे. काही ठिकाणी
मार्ग निघाला नाही तर आम्ही बसून मार्ग काढू. जागावाटप झालं
की आम्ही जाहीर करू, असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी
अजित पवार गटाने महायुतीत 80 ते 90 जागा लढण्यावर दावा
केला असल्याची चर्चा आहे. यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण
दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दगडूशेठ
गणपतीची पूजा करण्यात आली आहे. यावेळी अजित पवारांनी
राज्यात सुखी ठेव अशी प्रार्थना केली. गणपतीची पूजा केल्यानंतर
त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा मुख्यमंत्रिपदाबाबत त्यांनी
मोठं विधान केलं आहे. सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना मुख्यनमंत्रिपद
मिळावं, असं वाटतं. त्या सगळ्यांमध्ये मी देखील आलो. पण मुख्यमंत्री
होण्यासाठी बहुमताचा आकडा गाठावा लागतो. सर्वांचीच इच्छा पूर्ण होते,
असं नाही, असं अजित पवार म्हणाले.