भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
भारतीय हवामानशास्त्र विभागाने येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत देशातून
मान्सून निघून जाईल असा अंदाज मांडला आहे. या वर्षी देशात
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
नेहमीपेक्षा ८% जास्त पाऊस झाला. यासह आता यंदाची थंडी
सुद्धा अशीच कडक पडणार आहे असा हवामान खात्याने अंदाज
वर्तवला आहे. विशेष म्हणजे उत्तर भारतात दिल्ली-एनसीआर
आणि आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये कडक थंडीची लाट येणार
असल्याची शक्यता देखील हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
तीव्र उष्णता आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस सहन केल्यानंतर,
भारताला आता यंदाच्या हिवाळ्यात तीव्र थंडीचा सामना करावा
लागू शकतो. ऐन ऑक्टोबरमध्ये एकीकडे नागरिकांना उन्हाच्या
झळा सहन कराव्या लागत आहेत तर दुसरीकडे आता. थंडीची
दिलासादायक बातमी आली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये
ला निनाचा प्रभाव सक्रिय होण्याच्या शक्यतेमुळे तीव्र हिवाळ्याचा
अंदाज मांडण्यात येत आहे. आयएमडीचा अंदाज आहे की याच
महिन्यांत ला निना प्रभाव सुरु होण्याची शक्यता आहे. आता
थंडीची तीव्रता नेमकी किती असेल याचा अंदाज नोव्हेंबरमध्येच
येणार आहे. जर ला निना प्रभाव ऑक्टोबरमध्ये सक्रिय झाला तर
डिसेंबर आणि जानेवारीत तापमान लक्षणीयरित्या कमी होऊ
शकते. साधारणपणे ला निना इफेक्टमुळे तापमानात घट होते.
ला निना म्हणजे काय ?
ला निनामुळे तापमानात घट होते आणि तापमानात गारवा वाढतो.
ला निना दरम्यान, पूर्वेकडील वारे समुद्राचे पाणी पश्चिमेकडे
ढकलतात आणि समुद्राची पृष्ठभाग थंड करतात. भारतीय
हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, ऑक्टोबर ते नोव्हेंबर
दरम्यान ला निना प्रभाव सक्रिय होण्याची शक्यता आहे. जेव्हा ला
निना येते, तेव्हा सामान्य तापमानापेक्षा थंडीचा अनुभव जास्त येतो.
एकूणच भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि जागतिक हवामान
संस्थेला ला निनाच्या संभाव्य बदलावर बारकाईने लक्ष ठेवून
आहेत. नोव्हेंबरपर्यंत येऊ घातलेल्या हिवाळ्याच्या तीव्रतेबद्दल
अद्याप तरी स्पष्ट अंदाज उपलब्ध होतील. त्यामुळे तुर्तास ऐन
ऑक्टोबरच्या हिटमध्ये भारतीयांसाठी हिवाळ्याच्या हंगामाची
दिलासादायक बातमी समोर आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ajitdadas-pro-mlas-controversial-legislation-regarding-women/