शिंदे सरकारमधील मंत्र्याचं आश्वासन
विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानंतर आता जनतेला
आस्वासनं दिली जात आहेत. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
गुलाबराव पाटील यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसै वाढवण्याचं
आश्वासन दिलं आहे. महिलांना पगार मिळू नये, लाडकी बहीण
योजनेचे पैसे मिळू नयेत, म्हणून राष्ट्रवादीवाले काँग्रेसवाले कोर्टात
गेले आहेत. पण आम्ही ठरवलं आहे सरकारांचा आलं तर बहिणींना
मी तीन हजार रुपये देणार आहोत. आमचं सरकार आले नाही तर
हे पगार बंद करणार आहे आणि बहिणींना माहित आहे, असं
गुलाबराव पाटील म्हणालेत. कडकी असलेल्या बहिणीला पैसे
देऊन आम्ही मडके डोक्यावर ठेवायला लागले. पैसे दिले म्हणून
काहीतरी महिला बाजारातून आणायला लागल्या. ही काही साधी
गोष्ट आहे का?आयुष्यात कोणाला जे जमलं नाही ते आम्ही करून
दाखवलं आहे. त्यामुळे बोलायचा भात आणि बोलायची कढी
झालेली आहे. या बहिणीच त्यांना आडवा करणार आहेत, असं
गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. लोकशाही मधला सर्वात
मोठा उत्सव म्हणजे निवडणूक आहे. यातलं सर्वात मोठं शस्त्र
आहे ते म्हणजे मतदान आहे. मतदान रुपी आशीर्वाद देण्याचे
लोकांनी ठरवलेलं आहे. उमेदवार तयारीमध्ये आपल्या सर्व पक्षांचे
आहेत. आजपासून खरी रंगात विधानसभेची सुरू झालेली आहे.
आम्हाला खात्री आहे, पुन्हा एकदा आमचं सरकार राज्यात येईल.
असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mla-sanjay-raut-slapped-the-person-who-protested-against-vande-matamarla/