25 ऑगस्ट दिवशी IBPS आणि MPSC ची परीक्षा एकत्र आल्याने
स्पर्धा परीक्षा देणार्यांना एका परीक्षेवर पाणी सोडावं लागणार होतं.
Related News
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार….
अशाप्रकारे परीक्षांच्या तारखांमधील संघर्ष टाळण्यासाठी अनेक विद्यार्थी
आंदोलनाला बसले होते. आज त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे.
एमपीएससी ने परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेची नवी तारीख
लवकरच जाहीर होणार आहे असे एमपीएससी ने म्हटलं आहे.
पुण्याच्या अहिल्याबाई लायब्ररी नवी पेठ येथील या आंदोलनामध्ये
रोहित पवार देखील सहभागी होते त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिले होते.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२४ ही परीक्षा २५ ऑगस्टला
आयोजित केली होती. या परीक्षेत कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याची मागणी
विद्यार्थ्यांची आहे. एमपीएससी आणि आयबीपीएस या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी
घेण्यात येणार होत्या. त्यामुळे आयोगाने परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी
विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. या दोन्ही मागण्यांसाठी हजारो विद्यार्थी
पुण्यात आंदोलन करत होते. चार दिवसांवर परीक्षा असताना अभ्यास सोडून
विद्यार्थी पावसात आंदोलनाला बसले होते. अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं.
Read also: https://ajinkyabharat.com/yuvraj-singh-biopic-announced/