माहितीच्या अधिकारात माहिती देण्यास अधिकारी करतात टाळाटाळ.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील
ग्राम काजळेश्वर-वरखेड या गावात तथा गावाच्या आसपास
Related News
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री हेलेन या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत,
पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नव्हे, तर त्यांच्या फिटनेस आणि जिंदादिलीमुळे. ८६ वर्षांच्या वयातही
हेलेन यांनी ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकताच एक धक्कादायक खुलासा करत देशात सुरू असलेल्या सायबर गुप्तहेरगिरीच्या
मोठ्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत नाडियाड (गुजरात) येथून जसीम शाहनवाज अन्सारी...
Continue reading
अकोला –
शहरातील नवीन एसटी बस स्थानक चौकात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला.
बस टी पॉइंट जवळून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी
बसच्या मागील बाजूस एक ...
Continue reading
शिवर गावात आज जागतिक शून्य सावली दिन पारंपरिक वारकरी परंपरेने आणि संत
विचारांच्या प्रचार-प्रसाराने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, शिवर यां...
Continue reading
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागांत
सूर्य कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही. मात्र या दोन वृत्तांमधील स्थानिकांना वर्षातून
दोन वेळा सूर्य नेमक...
Continue reading
उत्तर भारतात प्रचंड उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडी हवामान बदलाची दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ मे रोजी (शनिवार) आणि पुढील दोन दिवस दिल्ली-ए...
Continue reading
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
ये...
Continue reading
पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर
आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
पाटणा ते गयाज...
Continue reading
नॉटिंघम (ENG vs ZIM): तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळण्यासाठी आलेल्या
झिम्बाब्वे संघाचा इंग्लंडने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला. टेस्ट क्रिकेट खेळतोय की T20,
असा संभ्रम ...
Continue reading
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रावर निसर्गाचा प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून,
हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई...
Continue reading
नवी दिल्ली : भारताने सिंधू पाणी करारातील काही अटी निलंबित केल्यानंतर पाकिस्तानकडून
पुन्हा एकदा उर्मट प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानच्या लष्करातील लेफ्टनंट जनरल
अहमद शरीफ चौध...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी): "बडे बाप का बेटा" असला तरी तुरुंगात सगळ्यांना सारखंच वागवलं जातं,
असं सूचित करत खासदार संजय राऊत यांनी शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानच्या
तुरुंगातील वास्तव...
Continue reading
भूगर्भात शास्वत पाणी पुरवठा करण्यायोग्य भूजल,
पाणी साठा उपलब्ध नसल्यामुळे
ग्राम काजळेश्वर-वरखेड येथील ग्रामस्थांना
पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या
गेल्या अनेक वर्षा पासुन निर्माण झालेली आहे.
दगडपारवा धरणावरून काजळेश्वर-वरखेड गावाला
जल जीवन मिशन योजने अंतर्गत
पिण्याचे पाणी मिळण्याकरीता शेकडो ग्रामस्थांनी
अकोला जिल्हाधिकारी कार्यालय समोर
२०२२ मध्ये आंदोलन करून
जल जीवन मिशन अंतर्गत गावाकरीता ३,२४,६५,६०० रूपयांचा निधी
नळ योजने करीता
संबधीत अधिकाऱ्यांकडुन मंजुर करून घेतला होता
व सदर नळ योजनेच्या कामाचा कंत्राट
जी.डी. देशपांडे यांनी घेतला होता.
केलेल्या करारनाम्यानुसार
दिनांक १५ डिसेंबर २०२२ ते १५ डिसेंबर २०२३ पर्यंत
नळ योजनेचे काम पुर्ण करणे बंधनकारक होते,
मात्र मा. कार्यकारी अभियंता
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. अकोला
व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग अकोला
यांचे वरदहस्ताने व आर्थिक संगनमताने
संबधीत शासकीय कंत्राटदार
जिल्हयातील विकासकामे निकृष्ट दर्जाचे करून
शासनाच्या करोडो रूपयांच्या निधीचा
अपहार करीत असल्याचे
कागदोपत्री पुराव्यावरून स्पष्ट होत असल्याचा
ग्रामस्थांचा आरोप आहे.
संबंधित कंत्राटदाराने केलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून
अद्यापही पूर्ण झाले नसल्यामुळे
ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
सदर प्रकरणात ग्रामस्थांनी
माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता
संबंधीत अधिकारी माहिती देण्यास
टाळाटाळ करत असल्याची माहिती उपोषणकर्त्यांनी दिली.
शासन निधीचा गैरकारभाराबाबत
संबधीत शासकीय कंत्राटदाराचा परवाना ब्लॅक लिस्ट करून,
संबधीत दोषी अधिका-यांवर बडतर्फीची कार्यवाही व्हावी
व काजळेश्वर – वरखेड गावातील नागरीकांची
पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागावी
या मागण्यांकरिता भिमसागर आत्माराम इंगळे
व महादेवराव हरिचंद्र इंगळे पाटील हे ग्रामस्थ
आजपासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
आमरण उपोषणाला बसले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/chhagan-bhujbal-resigns-as-minister-and-leaves-junya-pakshat/