उन्हाळ्याची चाहूल लागताच विदर्भातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे चटके जाणवू लागतात.
आणि महिलांना हंडाभर पाण्यासाठी दूरदूर भटकंती करावी लागते.
मात्र यावर उपाय शोधत अकोल्यात पातूर तालुक्याच्या बाभूळगाव गटग्रामपंचायतने बाभळी गावात सौर
Related News
Hardik Pandya Marriage: हार्दिक पांड्या-माहिका शर्मा गुपचूप लग्न? सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेला उधाण
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री-मॉडेल ...
Continue reading
Parineeti Chopra–Raghav Chadha यांच्या लेकाचं नाव जाहीर; अर्थ अतिशय खास, पाहा पहिला फोटो
बॉलिवूड अभिनेत्री Parineeti Chopra आणि आम आदमी पक्षा...
Continue reading
उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद; अनगर नगरपंचायत निवडणुकीत हाय-व्होल्टेज ड्रामा
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत रविवारी घडलेल्या घटनांनी राजकीय तापमान प्रचंड वाढवले आहे. राष...
Continue reading
Kiran Gaikwad Social Media Detox या अचानक घेतलेल्या निर्णयामागचं खरं कारण काय? देवमाणूस फेम अभिनेत्याच्या निर्णयाने चाहते हादर...
Continue reading
बाळापुर : 15 नोव्हेंबर 2025 रोजी बाळापूर शहरात बाळापुर नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष...
Continue reading
Parineeti Chopraशेअर करते “जुगाड मेकअप” रूटीन – १० मिनिटांत दिसा ताजगी आणि तेजस्वी
बॉलिवूड अभिनेत्री आणि नव्या आई Parineeti Chopra तिच्या मेक...
Continue reading
आदित्य रॉय कपूर(Aditya Roy Kapur)चे ४० व्या वर्षीही फिट राहण्याचे गुपित: अंडी आणि प्रोटीनने भरलेले आहार
बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya R...
Continue reading
स्टेनलेस स्टील व ग्लास इलेक्ट्रिक केटल (Kettle): तुमच्या स्वयंपाकघरासाठी कोणता योग्य?
आजकाल इलेक्ट्रिक केटल (Kettle) ही फक्त एक साधी उपकरण नव्हे तर घरा...
Continue reading
दहीपाणी (Buttermilk) रोज पिण्याचे ५ अद्भुत फायदे – तुमचे आरोग्य झपाट्याने सुधारेल!
दुपारी उन्हाळ्यात थंडगार दहीपाणी, म्हणजेच छाछ (Buttermilk) , आपल...
Continue reading
पारंपरिक सौंदर्यात ग्लॅमरस टच:Priyanka Chopra ने इव्हेंटमध्ये जिंकली सर्वांची नजर
बॉलीवूडची अभिनेत्री आणि जागतिक फॅशन आयकॉन Priyanka Chopraपु...
Continue reading
Prem Chopraयांची प्रकृती स्थिर; लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, चार दशकांच्या सिनेमाच्या कारकिर्दीची आठवण
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेते Prem Chopra य...
Continue reading
वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात अडकण्याच्या अफवांमुळे आई–वडिलांना होती भीती, पहिल्या सिनेमाच्या ऑफरवर Huma Qureshiने सांगितलं खरं
मुंबई – बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार्या प्रत्येक नवोदित...
Continue reading
उर्जेचा वापर करत पाण्याची स्वतंत्र टाकी बसवल्याने गावात पाणी टंचाई नाहीशी झाली आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिला भटकंती करताना अगदी सहज आढळतात,
आणि हे चित्र प्रत्येक वर्षीच असते. मात्र यावर कुठे कायमचा उपाय केलेलं उदाहरण दिसत नाही.
मात्र अकोल्याच्या पातूर तालुक्यातील बाभूळगाव गटग्रामपंचायतीने यावर कायमचा उपाय शोधला आहे.
बाभूळगाव गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बाभळी गावावर पाणी टंचाईचे सावट प्रत्येकवर्षी घोंगावत होते.
गावातील महिला शेतातील आणि घरातील कामे आटोपून हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकायची,
गावातील ही समस्या ग्रामपंचायतसाठी चिंतेची बाब झाली होती. मात्र यावर कायमचा उपाय निघेना,
नंतर केंद्र शासनाच्या सौरऊर्जेची कल्पना सुचली. आणि ग्रामपंचयातमध्ये एकमताने सौरऊर्जेवर चालणाऱ्या पाण्याची टाकी बसवण्याच ठरलं.
गावात जलजीवन मिशन अंतर्गत बोअर खोदून त्या शेजारी टाकी उभी राहिली.
ग्रामीण भागात वीजपुरवठा नियमित नसल्याने विजेची चिंता होती, तीही सौरऊर्जेच्या माध्यमातून दूर झाली.
आता बाभळी या गावात ४,००० लिटरक्षमतेची पाण्याची टाकी उभारली गेली आहे. या टाकीवर सौरऊर्जा पंप व सौरपॅनेल बसवण्यात आले आहे.
पाण्याची नियमितता राखण्यासाठी लोखंडी स्टँडवर ही टाकी उभारण्यात आली आहे.
केवळ एका बटणावर आता संपूर्ण गावात पाणी पुरवठा सुरू होतो. त्यामुळे ग्रामस्थ अत्यंत समाधानी आहेत.
गावाच्या चौकात असलेल्या अंगणवाडीसाठी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी पंपाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
हा प्रयोग इतर गावांसाठी हीप्रेरणादायी ठरू शकतो. पर्यावरण पूरक आणि शाश्वत
ऊर्जेचा वापर करत ग्रामस्थांच्या पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडविण्यात बाभूळगाव ग्रामपंचायतीने मोठे पाऊल उचलले आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/akola-shaharat-vinaparwana-chicken-matan-decorate-mahapalakachi-action-suru/