मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रावर निसर्गाचा प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून,
हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह १४ जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे,
Related News
ऋषी सुनकांनी पंतप्रधान मोदींसमोर दिल्लीत वाहतुकीवर केले ‘ट्रोल’, AI वर भारताचा आत्मविश्वास अधोरेखित
दिल्ली - ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि काँर्जर्व्हेटि...
Continue reading
मायक्रोसॉफ्टची भारतासाठी ऐतिहासिक गुंतवणूक: AI मध्ये 50 अब्ज डॉलर्स, मध्यमवर्गीयांसाठी काय बदलणार?
भारतीय AI तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठा टर्निंग पॉइंट य...
Continue reading
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा; महावितरणकडून ग्राहकांचे संरक्षण
सौरऊर्जा क्षेत्रातील काही प्रकल्प पुरवठादारांनी
Continue reading
गव्हाच्या पिठाऐवजी कोणते पीठ खाल्ल्यास वजन कमी होईल? तज्ज्ञांचा सल्ला
आजकाल वजन नियंत्रण हा सर्वांसाठी मोठा विषय बनला आहे. सततच्या गोंधळात, ताणतण...
Continue reading
अमेरिका-इराण संघर्ष: युद्ध झाले तर कोण जिंकणार? कोणाची ताकद जास्त?
सध्या जागतिक स्तरावर मध्यपूर्वेतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अमेरिका आणि इराण य...
Continue reading
कोल्ड ड्रिंक पिण्याने गॅस आणि अॅसिडिटीवर आराम मिळतो का? तज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
गॅस आणि अॅसिडिटीची समस्या आजकाल खूप सामान्य झाली ...
Continue reading
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट: माजी उप...
Continue reading
गावातील वडिलोपार्जित जमिनीवर अधिकार मिळवण्याची सोपी मार्गदर्शिका – पीएम स्वामित्व योजना
ग्रामीण भागात वडिलोपार्जित जमिनी वर कागदपत्रांचा अभ...
Continue reading
अलेक्झांडर वांग: एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मोदींसोबत दिसला तरुण अब्जाधीश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये ...
Continue reading
BSNL 5G सेवा: दिल्लीपासून सॉफ्ट लाँच, पुढील 6 महिन्यांत सुरू होणार
देशातील दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणार्या BSNL ची 5G सेवा लवकरच सुरू होणार आ...
Continue reading
चंद्रपूर: कारल्याच्या भाजीसाठी ६५ वर्षीय आईवर मुलाने केले अमानुष हल्ला, दारूच्या नशेने झाली माणुसकी हरवली
चंद्रपूर शहराजवळील डोंगरगावात एक भयंकर घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण ...
Continue reading
तर दोन जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
किनारी जिल्ह्यांमध्ये धोक्याची घंटा
कोकणातल्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह
मुसळधार पावसाचा तडाखा बसणार आहे.
विशेषतः २३ ते २५ मेदरम्यान मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांना जोरदार इशारा देण्यात आला आहे.
समुद्र किनारी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि शक्य असल्यास
सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचा धोका
पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची
शक्यता असल्याने दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः प्रवाशांनी घाटमार्गांचा प्रवास टाळावा आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच मार्गक्रमण करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा कहर
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच विदर्भातील अकोला, बुलढाणा,
नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीसह इतर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट
आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान
होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार ठप्प होण्याची शक्यता
या पावसामुळे शहरांत वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता असून, विजेच्या तारा,
झाडं पडण्याचे प्रसंग वाढू शकतात. नागरिकांनी झाडाखाली उभं राहणं टाळावं,
विजेच्या खांबांपासून दूर रहावं आणि सुरक्षिततेचे सर्व उपाय योजावेत, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pakistanchaya-panyachaya-threaters-bharata-bharatacha-sangat/