बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर
लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.
यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
Related News
आरोग्यासाठी कोणता मशरूम आणि चीज सर्वोत्तम?
आरोग्याबाबत जागरूकतेने आहाराची निवड करणे महत्त्वाचे असते. शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांचा समतोल राखणे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे य...
Continue reading
छत्तीसगढ: माजी मुख्यमंत्री अजीत जोगींच्या मुलाला आजीवन कारावासाची शिक्षा, 2003 मधील राजकीय हत्येचा प्रकरण ठरलं ठराविक
छत्तीसगढ उच्च न्यायालयाने माजी आमदार आणि अजीत जोगी यांच्या म...
Continue reading
खात्यावर थेट येणार 1 कोटी! PPF योजनेचा भन्नाट फॉर्म्युला; जाणून घ्या कसं होईल श्रीमंत
PPF योजनेचा भन्नाट फॉर्म्युला : आपल्या पैशांना सुरक्षित ठेवत simultaneously भविष्यात मोठी रक्...
Continue reading
अमेरिका-इ्राण युद्धात धक्कादायक वळण: डोनाल्ड ट्रम्पची अचानक घोषणा, कॅनडावर हल्ला रद्द
वॉशिंग्टन – आंतरराष्ट्रीय तणाव वाढला
अमेरिका आणि इराणद...
Continue reading
नवीन फ्रिज खरेदी करायची आहे? या 5 गोष्टी नक्की लक्षात घ्या, अन्यथा होईल पश्चाताप
उन्हाळ्याचा तडाखा वाढत असताना घरात फ्रिजची गरज प्रचंड वाढते. विशे...
Continue reading
रात्री थकवा जाणवतोय? ‘ही’ 5 कामे केल्यास मिळेल गाढ झोप, सकाळी उठाल ताजेतवाने
उन्हाळ्याच्या दिवसांत रात्री झोप येणे अनेकांसाठी एक आव्हान बनले आहे. द...
Continue reading
मुंबई लोकल सेवा कोलमडली! कसाऱ्याकडे जाणारी ट्रेन कल्याणमध्येच अडकली – प्रवाशांचा संताप अनावर
मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा कणा म्हणून ओळखली जाणारी मुंब...
Continue reading
अजितदादांचा अपघात की घातपात? शरद पवारांनी पहिल्यांदाच उघड केला त्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम — मोठा राजनीतिक भूकंप
राज्यातील सर्वात चर्चेत असलेल्या घटनांपैकी एक म्हणजे उपमुख्यमंत्...
Continue reading
दिल्ली विधानसभेच्या सुरक्षेत अभूतपूर्व गफलत : अज्ञात कारने फोडले मुख्य गेट, फुलांचा गुच्छ ठेवून चालक फरार
— सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह
दिल्लीच्या राजकारणाचे आणि प्रशासकी...
Continue reading
परफ्युमच्या बाटलीवरील EDC, EDT आणि EDP म्हणजे काय? उन्हाळ्यात कोणता परफ्युम बेस्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती
परफ्युम ही फक्त सुगंधाची वस्तू नसून व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी ओळख देणा...
Continue reading
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार का? शरद पवारांनी स्पष्ट केलं चित्र; चर्चेवर अखेर पडदा
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा
Continue reading
संपूर्ण जगाची चिंता मिटली! इराणचा मोठा निर्णय – होर्मुझ सामुद्रधुनीतून कतारच्या दोन जहाजांना दिली परवानगी; भारतालाही मोठा दिलासा
अमेरिका–इस्रायल
Continue reading
गेल्या 8 तासांपासून बदलापूरहून कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक
ठप्प आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांपासून अनेक बड्या अधिकाऱ्यांनी
बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं.
पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. आंदोलकांचा आक्रोश
पाहता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत
काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी गिरीश महाजन यांनी याप्रकरणी एक मोठं वक्तव्य केलं.
“बदलापुरात झालेल्या घटनेबद्दल जेवढा तुमच्या मनात राग आहे.
तेवढा आमच्या मनातही आहे. चर्चेतून विषय सुटत असतो. इथे कुणाची लीडरशीप नाहीये.
कुणी कुणाचं ऐकत नाही. तरुण आहेत. त्यांचा राग योग्य आहे.
पण रेल्वे बंद करणं हा पर्याय नाही. एसआयटी नेमली आहे. फार्स्ट ट्रॅकमध्ये
खटला चालवणार आहेत. उज्ज्वल निकम यांना आम्ही हा खटला चालवायला देणार आहोत”,
अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली. “पीआयला निलंबित केलं.
मुख्याध्यापकाला निलंबित केलं. कुणाची लीडरशीप नाहीये. एका गावचेही नाही.
स्थानिकही नाही. त्यामुळे कुणाशी बोलावं. कुणाला कोण समजावणार हे कठिण झालं आहे.
लोक आरोपीला फाशी द्या असं म्हणत आहेत. पण आपल्याकडे तसा कायदा नाही.
जे शक्यच नाही अशी मागणी मान्य करता येत नाही. घटना संतापजनक आहे.
आमच्या मनातही तेवढाच राग आहे. पण ही शिक्षा कायद्याने द्यावी लागेल.
कसाबने एवढी माणसे मारली. पण त्यालाही आपण कायद्यानेच शिक्षा दिली”,
असेही गिरीश महाजन म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/vinesh-phogat-utarnar-rajyastakhya-akhadyat/