अकोला: कारगिल विजय दिवस रजत महोत्सव निमित्ताने आयोजन
देशभक्त आजी-माजी सैनिक, सेवाभावी संस्था अकोला
व तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्यावतीने
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
उद्या, २६ जुलै कारगिल विजय दिवसानिमित्त अकोल्यातील हुतात्मा स्मारक येथे
शहिदांना श्रद्धांजली आणि मानवंदना देऊन तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फअर सोसायटीचे अध्यक्ष
डॉ. सुगत वाघमारे व देशभक्त आजी-माजी सैनिक
सेवाभावी संस्थाध्यक्ष मेजर मनोहर चव्हाण, देवळी येथील सरपंच कोमल दीपक पातोंड
यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून मोटारसायकल रॅली प्रारंभ होऊन इन्कम टॅक्स मार्गे सहकार नगर,
शिवापूर मार्गे आळंदा फाटा येथे राजयोग मंगल कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे.
त्यानंतर जिल्ह्यातील सर्व वीर शहीद जवानांचा परिवार,
ज्यामध्ये वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, वीर पुत्र, अश्या परिवाराचा सत्कार करण्यात येणार आहे,
त्यानंतर देशभक्ती गीत गायनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
अशी माहिती देशभक्त आजी-माजी सैनिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष
मेजर मनोहर गोकुळ चव्हाण यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषदेत दिली.
देशात गेल्या २५ वर्षेपूर्वी कारगिल युद्धात ५२७ सैनिकांनी आपले प्राण त्यागले.
त्यानंतर देशाला विजय संपादन करता आला.
त्या विजयाचा रजत महोत्सव असून जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिक,
त्यांचे नातेवाईक, देशप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे,
असे आवाहन तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटीचे सचिव विष्णुदास मोंडोकार,
देशभक्त आजी -माजी सैनिक सेवाभावी संस्था अध्यक्ष मनोहर चव्हाण,
सचिव श्रीकृष्ण आखरे, उपाध्यक्ष सुभेदार मेजर अर्जुन बुधनेर,
कोषाध्यक्ष मेजर किशन राठोड, दीपक पातोंड आदींनी केले आहे.
शहिदांची आठवण फक्त सैनिकांनाच का? नागरिकांना का नाही?
देशप्रेम व्यक्त फक्त स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि दुर्दैवाने जवान शहीद झाल्यानंतरच आठवले जाते.
देशात गेल्या २५ वर्षांपूर्वी कारगिल युद्धात ५२७ सैनिकांनी आपले प्राण त्यागले,
त्यानंतर देशाला विजय संपादन करता आला.
त्या विजयाचा रजत महोत्सव २६ जुलैला असून,
हा महोत्सव केवळ सैनिकांना करावा लागतो, ही शोकांतिका आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
Read also: https://ajinkyabharat.com/chhatrapati-shivrai-is-needed-for-modis-power-but-there-is-no-memorial-manoj-jarange/