अकोला: कारगिल विजय दिवस रजत महोत्सव निमित्ताने आयोजन
देशभक्त आजी-माजी सैनिक, सेवाभावी संस्था अकोला
व तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीच्यावतीने
Related News
अहमदाबाद – नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या IPL 2025 च्या समापन सोहळ्याने
प्रेक्षकांना देशभक्तीच्या सागरात चिंब भिजवलं.
या भव्य सोहळ्याची थीम होती भारतीय सैन्य आणि ऑपरेशन सिंदूरल...
Continue reading
लाखो महिलांना दिलासा
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लवकरच वितरित केला जाईल,
अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
योजना सुरूच राहणा...
Continue reading
नव्या चित्रपटासाठी रफ-टफ अंदाज:
बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे,
पण यावेळी त्याच्या अभिनयामुळे नव्हे तर त्याच्या नव्या लुकमुळे.
अलीकडेच मुंबईत सलमान खानल...
Continue reading
पहिल्यांदाच ट्रॉफीवर नजर:
आरसीबीचे नेतृत्व भलेही यंदा रजत पाटीदार करत असले, तरीही या संघाची खरी
ओळख विराट कोहली आहे. कोहलीने जगभरात अनेक विजेतेपदे मिळवली,
मात्र आयपीएल ट्रॉफी अज...
Continue reading
आयोध्या च्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दुसरा टप्पा आजपासून इतरही मंदिरांत मूर्तींची प्राणप्रतिष्ठा
राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबार व इतर मंदिरांमध्ये
म...
Continue reading
रिटायरमेंटच्या दिवशी मिळणार एक अतिरिक्त प्रमोशन
मानद रँक संबंधी कमांडिंग अधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार दिली जाईल ही मानद पदवी
कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच प्रदान केल...
Continue reading
2 जुन रोजी मान्सूनपूर्व तयारी चे नियोजनाच्या अनुषंगाने एकदिवसीय आपत्ती
व्यवस्थापन प्रशिक्षण आणी रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन अकोला
जिल्हाधिकारी अजित कुंभार सर यांचे आदेशाने...
Continue reading
अकोट
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला बोर्डी परिसर हा बागायती
परिसर म्हणून ओळखल्या जातो.या परिसरात प्रत्येक शेतात बोअर वेलची व्यवस्था
असल्याने दरवर्षी या पर...
Continue reading
अकोला जिल्हा ॲडव्हॉक स्केटिंग कमेटी च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही
नाविण्यपुर्ण उपक्रमा अंतर्गत सलग ९ तास स्केटिंग उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
स्केटिंग हा फक्त खेळ नसू...
Continue reading
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडलेल्या भीषण
अपघातात एक युवक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघात एवढा जबरदस...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील भेंडी महाल
शिवारामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे, दरम्यान,
भेंडी महाल ते पिंजर रस्त्याने सौर ऊर्जा प्रकल्पाचे इलेक्ट्रिक...
Continue reading
अकोल्यातल्या रणपिसे नगरात हे थरारक हत्याकांड घडलंय. संजय कौसल असं हत्या
करण्यात आलेल्या माजी अभियातांचं नाव आहे. तर महेंद्र विश्वासराव पवार असं
मारेकरी व्यक्तीच नाव आहे. सोमव...
Continue reading
उद्या, २६ जुलै कारगिल विजय दिवसानिमित्त अकोल्यातील हुतात्मा स्मारक येथे
शहिदांना श्रद्धांजली आणि मानवंदना देऊन तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फअर सोसायटीचे अध्यक्ष
डॉ. सुगत वाघमारे व देशभक्त आजी-माजी सैनिक
सेवाभावी संस्थाध्यक्ष मेजर मनोहर चव्हाण, देवळी येथील सरपंच कोमल दीपक पातोंड
यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून मोटारसायकल रॅली प्रारंभ होऊन इन्कम टॅक्स मार्गे सहकार नगर,
शिवापूर मार्गे आळंदा फाटा येथे राजयोग मंगल कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे.
त्यानंतर जिल्ह्यातील सर्व वीर शहीद जवानांचा परिवार,
ज्यामध्ये वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, वीर पुत्र, अश्या परिवाराचा सत्कार करण्यात येणार आहे,
त्यानंतर देशभक्ती गीत गायनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
अशी माहिती देशभक्त आजी-माजी सैनिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष
मेजर मनोहर गोकुळ चव्हाण यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषदेत दिली.
देशात गेल्या २५ वर्षेपूर्वी कारगिल युद्धात ५२७ सैनिकांनी आपले प्राण त्यागले.
त्यानंतर देशाला विजय संपादन करता आला.
त्या विजयाचा रजत महोत्सव असून जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिक,
त्यांचे नातेवाईक, देशप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे,
असे आवाहन तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटीचे सचिव विष्णुदास मोंडोकार,
देशभक्त आजी -माजी सैनिक सेवाभावी संस्था अध्यक्ष मनोहर चव्हाण,
सचिव श्रीकृष्ण आखरे, उपाध्यक्ष सुभेदार मेजर अर्जुन बुधनेर,
कोषाध्यक्ष मेजर किशन राठोड, दीपक पातोंड आदींनी केले आहे.
शहिदांची आठवण फक्त सैनिकांनाच का? नागरिकांना का नाही?
देशप्रेम व्यक्त फक्त स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि दुर्दैवाने जवान शहीद झाल्यानंतरच आठवले जाते.
देशात गेल्या २५ वर्षांपूर्वी कारगिल युद्धात ५२७ सैनिकांनी आपले प्राण त्यागले,
त्यानंतर देशाला विजय संपादन करता आला.
त्या विजयाचा रजत महोत्सव २६ जुलैला असून,
हा महोत्सव केवळ सैनिकांना करावा लागतो, ही शोकांतिका आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
Read also: https://ajinkyabharat.com/chhatrapati-shivrai-is-needed-for-modis-power-but-there-is-no-memorial-manoj-jarange/