उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केली. मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीत
झालेल्या भाजपा पदाधिकारी मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी हे
Related News
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कराने राजस्थानच्या लाठी परिसरातून पाकिस्तानचा एक वैमानिक जिवंत पकडल...
Continue reading
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताचं पाकिस्तानला तडाखेबंद
नवी दिल्ली :‘ऑपरेशन सिंदूर’नंतर बिथरलेल्या पाकिस्तानने गुरुवारी भारतावर ड्रोन हल्ल्यांचं धोरण राबवलं. जम्मू, पठाणकोट, जैसलमेर ...
Continue reading
भारताचा निर्णायक प्रतिहल्ला; इस्लामाबाद, लाहोर, कराचीवर क्षेपणास्त्रांचा मारा
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सातत्याने होणाऱ्या कुरापतींना आता भारताने कडक प्रत्युत्तर दिलं आहे. भारत...
Continue reading
इस्लामाबाद | ८ मे २०२५ — भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे.
याच पार्श्वभूमीवर रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमजवळ भारतीय ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली...
Continue reading
सतना | ८ मे २०२५ — "गावात वीज येत नाही" अशी तक्रार केवळ मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाइनवर करणे
एका युवकाला इतके महागात पडेल, याची त्यालाही कल्पना नव्हती. सतना जिल्ह्यातील कोटर विद्यु...
Continue reading
उत्तरकाशी | ८ मे २०२५ — उत्तराखंडमधील चारधाम यात्रेदरम्यान गुरुवारी सकाळी एक मोठा अपघात घडला.
यमुनोत्रीहून गंगोत्रीकडे जाणाऱ्या खासगी हेलिकॉप्टरला अपघात झाला,
ज्यामध्ये ६ जणांचा ...
Continue reading
नवी दिल्ली | ८ मे २०२५ — २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर,
भारत सरकारने पाकिस्तानमधून येणाऱ्या डिजिटल कंटेंटवर तात्काळ बंदी घालण्याचा निर...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील वाडेगाव परिसरात मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे इंदिरानगर मधिल
नागरी वस्तीतील अनेक कुटुंबाच्या घरावरील टिनपत्रे उडाल्याने तसेच भिंती कोसळल्याने
अ...
Continue reading
2020 हे वर्ष उर्वशी संघवीसाठी दुःखद ठरले. वडिलांच्या निधनामुळे तिच्या आयुष्यातील आधारवड हरपला.
मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची जिद्द न सोडता, उर्वशीने आत्मविश्वास आणि चिक...
Continue reading
मुंबई | ८ मे २०२५ – भारतीय लष्कराने अंमलात आणलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर
देशभरात सुरक्षेचा उच्चतम अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यामुळे देशातील उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील एकूण ...
Continue reading
मुंबई | ८ मे २०२५ – मुंबईतील सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) या उपक्रमाने बस प्रवासाच्या त...
Continue reading
इस्लामाबाद/नवी दिल्ली | ८ मे २०२५ – भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण गडद झालं असून,
त्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या संसदेतही दिसून आला. आजच्या सत्रात पा...
Continue reading
विधान केलं आहे. आपले सगळे विरोधक एकत्र आले आहेत.
निवडणूक जिंकण्यासाठी ते कुठलीही तडजोड करायला तयार
आहेत. त्यामुळे अतिआत्मविश्वास ठेवू नका आणि गाफील राहू
नका, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.
राज्यातील ३ कोटींपेक्षा जास्त लोक हे सरकारी योजनांचे लाभार्थी
आहेत. सरकारने जी कामं केली त्यामुळे लोक आपल्याबरोबर
आहेत. या सगळ्यांची मतं आपल्याला मिळाली तर राज्यात
महायुतीचं सरकार पुन्हा येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
आहे. उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे. त्यामुळेच त्यांच्या
रॅलीत हिरवे झेंडे नाचवले जात आहेत. मराठी आणि हिंदू मतं
त्यांच्या बरोबर नाहीत. राज्यात आपलंच सरकार येईल ही स्थिती
आहे. मात्र अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका, असंही
आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
Read also: https://ajinkyabharat.com/malaika-aroracha-shines-in-yek-number/