प्रयागराजच्या महाकुंभात डॉक्टर बाबा आर्तत्राण यांच्या चमत्कारिक उपचारांची चर्चा रंगली आहे.
उडीशा येथील रहिवासी असलेले हे बाबा टच करून आजार बरे करण्याचा दावा करतात.
ते 2011 पासून “दिव्य उपचार” करत असल्याचे सांगतात आणि 30 लाखांहून
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
अधिक लोकांचा उपचार केल्याचा दावा करतात. प्रयागराजच्या भूमीत महाकुंभ सुरू आहे.
या महाकुंभमध्ये साधू, संत आणि बाबांनी हजेरी लावली आहे. अनेक प्रकारचे बाबा या महाकुंभात आले आहेत.
त्यातील काही रुद्राक्ष बाबा आहेत. काही सायकलवरून आले आहेत.
कुणाच्या डोक्यावर कबुतर आहे, कुणाच्या डोक्यावर शिवशंकराची भव्य प्रतिमा आहे.
एक बाबा तर आयआयटी बाबा आहे. दुसरा एमटेक बाबा आहे. आता तर कुंभमध्ये आणखी एक बाबा अवतरला आहे.
डॉक्टर बाबा म्हणून हा बाबा फेमस आहे. टच करून आपण लोकांना बरे
करत असल्याचा दावा या बाबाने केला आहे. एवढेच नव्हे तर
हवं तर माझ्यावर रिसर्च करा, असं आव्हानच या बाबाने दिलं आहे.
बाबा आर्तत्राण असं या बाबाचं नाव आहे. उडीसा येथील भुवनेश्वरचा तो रहिवासी आहे.
महानिर्वाणी अखाड्याबाहेर बाबांचा कॅम्प असलेल्या ठिकाणी श्रद्धाळूंची मोठी गर्दी जमली आहे.
देवाचा आशीर्वाद आणि मंत्रांची शक्ती वापरून असाध्य रोगांचा उपचार करू शकतात,
असा दावाच या आर्तत्राण बाबाने केला आहे.
2011 पासून आपण “डिवाइन ट्रीटमेंट” देत आहोत आणि आतापर्यंत 30 लाखांहून
अधिक लोकांचा उपचार केला आहे. फक्त भारतातच नाही, तर विदेशातही आपली दैवी शक्ती वापरून लोकांचे रोग बरे केले आहेत. आपल्या मंत्रांमुळे लहान रोगांपासून ते गंभीर रोगांपर्यंत उपचार होऊ शकतात, असं या बाबाचं म्हणणं आहे.
याबाबाने मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी हा दावा केला आहे.
मेडिकल सायन्स न वापरता, लोक 120 वर्षांपर्यंत जिवंत होते. माझ्यावर संशोधन होणं आवश्यक आहे,
कारण मी अशा रोगांचा उपचार करतो जो मेडिकल सायन्सच्या नियंत्रणात येत नाही, असंही या बाबाने म्हटलं आहे.
महाकुंभमध्ये आलेले भाविक बाबांना भेटतात आणि आपले आजार त्यांना सांगतात.
बाबाही आधी रुग्णांना आजार काय आहे हे विचारतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/team-indianla-mohammed-shamichi-thunder/