देशभर महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवर राहुल गांधी यांची पोस्ट
बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिर मध्ये दोन मुलींवर शाळेत
लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने वातावरण तापलेले आहे.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
अशातच राहुल गांधींंनीदेखील संताप व्यक्त केला आहे.
देशात पश्चिम बंगाल, यूपी, बिहार नंतर महाराष्ट्रातही महिलांवर,
चिमुकलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.
यावरून सार्याच स्तरातून संताप व्यक्त केला जात असताना
राहुल गांधी यांनी देखील X वर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान न्याय हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे पण पोलिस
प्रशासनाच्या मर्जीवर तो अवलंबून राहू शकत नाही असं म्हणत त्यांनी
आपली नाराजी व्यक्त केली आहे. FIR दाखल न होणं ही केवळ पीडीतेला
खच्चीकरण करणारी नव्हे तर गुन्हेगारांना शक्ती देणारी बाब आहे.
असे त्यांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे, त्यांची ही पोस्ट सद्या चर्चेत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/kamala-harris-history-ghadwatil-biden/