श्रीनगर | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात सुरु असलेल्या ऑपरेशन किलर मोहिमेअंतर्गत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे.
निशाण्यावर असलेल्या १७ दहशतवाद्यांपैकी ६ जणांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं असून उर्वरित ११ दहशतवादी अजूनही रडारवर आहेत.
Related News
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिशादर्शन :
लज्जास्पद! छत्तीसगडमध्ये सख्ख्या भावाकडून दोन वर्ष बहिणीवर बलात्कार;
समस्तीपूरमध्ये सात लाखांची लूट, दोन भावांवर गोळीबार;
IPL 2025 : प्लेऑफसाठी ‘करो या मरो’ सामना, मुंबई विरुद्ध दिल्ली…
ई-पासपोर्टची सुरुवात भारतात : प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार,
मुंबई विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती
संभळ जामा मशिदीच्या सर्वे प्रकरणात मुस्लिम पक्षाला झटका;
भारतभरात पाकिस्तानसाठी काम करणारे गुप्तहेर उघड!
‘जासूस’ ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवा खुलासा!
‘ऑपरेशन सिंदूर’ प्रतिनिधिमंडळापासून ममता यांची तुटवड;
Jammu-Kashmir: शोपियांमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक:
उत्तर प्रदेशच्या शाळांमध्ये उन्हाळी सुट्टी जाहीर;
ऑपरेशन किलरची झड
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ४८ तासांत त्राल आणि शोपियान परिसरात
प्रत्येकी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.
या ऑपरेशनमध्ये स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश असून ते लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद
आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या संघटनांशी संबंधित असल्याची माहिती आहे.
११ दहशतवादी अजूनही सक्रिय
सध्या सुरक्षा यंत्रणांचा मुख्य फोकस उर्वरित ११ दहशतवाद्यांवर आहे.
यामध्ये ८ दहशतवादी अत्यंत धोकादायक गटातील असून त्यांची नावे आधीच सुरक्षा यंत्रणांच्या यादीत होती.
यांच्यावर सतत पाळत ठेवली जात असून “दिसता क्षणी खात्मा” या धोरणानुसार कारवाई सुरु आहे.
शोधमोहीम दिवस-रात्र सुरू
दहशतवाद्यांचा पाठलाग करण्यासाठी सैन्य, CRPF आणि स्थानिक पोलिसांचे संयुक्त पथक कार्यरत असून,
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ड्रोन, थर्मल इमेजर्स, नाईट व्हिजन डिव्हायसेस चा वापर करून शोधमोहीम राबवली जात आहे.
🇮🇳 सरकारचा ठाम निर्धार
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचा दहशतवादाविरोधातील पवित्रा अधिक आक्रमक झाला असून,
केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की देशाच्या सीमा असोत किंवा अंतर्गत प्रदेश –
दहशतवाद्यांना आता कोणतीही सहानुभूती किंवा संधी दिली जाणार नाही.
या मोहिमेच्या यशामुळे काश्मीर खोऱ्यातील सुरक्षेची स्थिती अधिक मजबूत झाली असून,
नागरिकांमध्ये देखील सैन्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
आगामी काळात इतर दहशतवाद्यांचाही खात्मा होणार असल्याचा विश्वास सुरक्षा यंत्रणांनी
Read Also : https://ajinkyabharat.com/bypassworward-car-overturned-by-loot-of-gold/