कारंजा (रम)/ बाळापूर तालुक्यातील ग्राम कारंजा ( रम) शेत शिवारातील शेतकरी
भास्कर बळिराम क-हे यांनी मागिल ३१ जुलै रोजी शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले
असल्याची ऑनलाइन तक्रार करून आली होती.
Related News
The 50 : ग्रँड फायनलमध्ये मिस्टर फैसू, शिव ठाकरे, रजत दलाल आणि इमॉर्टल काका टॉप 4 मध्ये; अंतिम फेरी शूट होणार फेब्रुवारी 19 रोजी, प्रसारित होणार 22 मार्च रोजी
रिऐलिटी शो दि 50
Continue reading
Maharashtra Cabinet Reshuffle 2026 मध्ये महायुती सरकारमध्ये होणाऱ्या मोठ्या फेरबदलाची चर्चा रंगली आहे. रवींद्र चव्हाण यांचा मंत्र...
Continue reading
गंगाजल प्लास्टिकच्या बाटलीत ठेवल्यामुळे काय होऊ शकते? जाणून घ्या पूजा-संस्कारातील योग्य मार्ग
Continue reading
राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंशी भेट; बंद दाराआड चर्चा, राजकीय वर्तुळात उधाण
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.
Continue reading
अजित पवारांच्या अपघातावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – “भीती मला नाही, पण कुटुंबाला आहे”
28 जानेवारी रोजी महाराष्ट्रात घडलेल्या दुःखद घटनेने राज्यासह राजकीय वर्तुळात ह...
Continue reading
शेअर बाजार अपडेट: सलग तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 283 अंकांनी वर
भारतीय शेअर बाजारात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. बाजा...
Continue reading
GI-टॅग केलेल्या भारतीय कॉफीला AI Impact Summit 2026 मध्ये जागतिक मान्यता – भारताने कॉफीच्या सुगंधातून जगाला आमंत्रण दिले
भारताच्या वापरातील पारंपरिक आणि खास भौगोलिक गुणांनी समृद्ध...
Continue reading
“Yeh Rishta Kya Kehlata Hai ”मधील नवीन ट्विस्ट — अभिरा, अरमान, मायरा आणि मुक्ति यांच्यातील नवे संकेत आणि उत्कंठावर्धक ड्रामा!
टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि दीर्घकाळ प्रेक्षकांच्य...
Continue reading
द्वारका अपघात: वाहने दुचाकीस्वाराचा जीव घेतल्यानंतर मुलगा व त्याची बहीण चुकीचा आरोप करीत विश्रांती स्थानकात पसार
दिल्लीतल्या द्वारका भागात एका...
Continue reading
Nagpur News : प्रियंका गुल्हाने यांनी आपल्या पती, नागपूरच्या सिव्हिल इंजिनीअर नितिन गुल्हानेच्या परदेशातील तुरुंगातील अडचणीवर लक्ष वेधण्यासाठी महार...
Continue reading
“The 50” चा धक्कादायक एपिसोड : निक्की तंबोलीची भावना, वर्चस्वाची लढाई आणि वाइल्डकार्ड रिटर्न
रियालिटी शो “The 50” मध्ये प्रत्येक एपिसोडकडे प्रेक्षक मोठ...
Continue reading
मात्र या परिसरातील त्यांच्या मागिल शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीच्या माध्यमातून आलेल्या
लोकांनी परिसरात मोठ्या प्रमाणात काळाबाजार करून ठेवण्यात आला आहे काही
शेतकऱ्यांच्या जवळून १ एक्कर ५०० रूपये प्रति पैसे घेऊन खोट्या क्षेत्रात जाऊन सर्वे केला आहे.
मात्र यामध्ये अकोला जिल्हा कृषी अधिकारी, तथा तालुका कृषी अधिकारी व पिक विमा कंपनीचे कर्मचारी यांनी
लाखो रुपये लुबाडणूक करून खोटे सर्वे केले आहेत त्यामुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात
यावी व ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झाले आहे त्यांचे अजुनही सर्वे करण्यात आले
नाहीत त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष केंद्रित करून पिक विमा कंपनीच्या हल्ग्जिपणामुळे
वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्यात यावा.
कारंजा (रम) येथील शेतकरी यांनी वारंवार अकोला येथील पिक विमा कंपनीच्या माध्यमातून असलेले
अधिकारी महल्ले साहेब यांच्या कडे फोन द्वारे संपर्क साधला असता संबंधित
विमा कंपनीच्या कर्मचारी यांना सर्वे करण्यासाठी पाठवतो मात्र संबंधित
विमा कंपनीने वरिष्ठ अधिकारी आले ना कर्मचारी आले आहेत त्यामुळे माझ्या शेतातील
सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे आलेल्या पावसामुळे सोयाबीन
पिकाचे नुकसान झाल्यास सर्व नुकसान पिक विमा
कंपनीच्या माध्यमातून भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी व्यक्त केली आहे