कारंजा (रम)/ बाळापूर तालुक्यातील ग्राम कारंजा ( रम) शेत शिवारातील शेतकरी
भास्कर बळिराम क-हे यांनी मागिल ३१ जुलै रोजी शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले
असल्याची ऑनलाइन तक्रार करून आली होती.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
मात्र या परिसरातील त्यांच्या मागिल शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीच्या माध्यमातून आलेल्या
लोकांनी परिसरात मोठ्या प्रमाणात काळाबाजार करून ठेवण्यात आला आहे काही
शेतकऱ्यांच्या जवळून १ एक्कर ५०० रूपये प्रति पैसे घेऊन खोट्या क्षेत्रात जाऊन सर्वे केला आहे.
मात्र यामध्ये अकोला जिल्हा कृषी अधिकारी, तथा तालुका कृषी अधिकारी व पिक विमा कंपनीचे कर्मचारी यांनी
लाखो रुपये लुबाडणूक करून खोटे सर्वे केले आहेत त्यामुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात
यावी व ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झाले आहे त्यांचे अजुनही सर्वे करण्यात आले
नाहीत त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष केंद्रित करून पिक विमा कंपनीच्या हल्ग्जिपणामुळे
वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय देण्यात यावा.
कारंजा (रम) येथील शेतकरी यांनी वारंवार अकोला येथील पिक विमा कंपनीच्या माध्यमातून असलेले
अधिकारी महल्ले साहेब यांच्या कडे फोन द्वारे संपर्क साधला असता संबंधित
विमा कंपनीच्या कर्मचारी यांना सर्वे करण्यासाठी पाठवतो मात्र संबंधित
विमा कंपनीने वरिष्ठ अधिकारी आले ना कर्मचारी आले आहेत त्यामुळे माझ्या शेतातील
सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे आलेल्या पावसामुळे सोयाबीन
पिकाचे नुकसान झाल्यास सर्व नुकसान पिक विमा
कंपनीच्या माध्यमातून भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी व्यक्त केली आहे