न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी होती आणि एका हातात तराजू होता
आणि एका हातात तलवार होती. जी बदलून आता हातात
संविधान असेल. काही काळापूर्वी ब्रिटीश कायद्यात बदल करण्यात
Related News
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष Emmanuel Macron यांचा भारत दौरा : ‘धुरंधर’च्या गाण्याने व्यक्त केला खास आभार संदेश
फ्रान्सचे राष...
Continue reading
भारताची केळी राजधानी – जळगावचा सुवर्ण प्रवास
भारतामध्ये केळी हे सर्वाधिक खाल्ले जाणारे आणि सहज उपलब्ध असलेले फळ आहे. सकाळच्या नाश्त्यातील फ्रूट बाउलपासून...
Continue reading
भोजपुरी स्टार Pawan Singh यांच्या शोच्या नावावर १४ लाखांची फसवणूक; आझमगढ पोलिसांकडून गुन्हा दाखल
Pawan Singh श...
Continue reading
PCOS असताना कॅलरी-डेफिसिट डायेट उलट का ठरू शकते? न्यूट्रिशनिस्टचा सल्ला – ‘डायेटिंग थांबवा, योग्य खा’
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांमध्ये
Continue reading
TRP रेस आठवडा ६: ‘KSBKBT 2’ पुन्हा अव्वल; ‘Anupamaa’ दुसऱ्या स्थानी, ‘Naagin 7’मध्ये इच्छाधारी ड्रॅगननंतर झपाट्याने वाढ
छोट्या पडद्यावरील मालिकांची TRP रे...
Continue reading
‘The 50’ चा ग्रँड फिनाले: शिव ठाकरे ठरला विजेता? २२ मार्चला होणार अधिकृत घोषणा
उच्च-दर्जाच्या सेलिब्रिटी रिअॅलिटी शो ‘The 50’ च्या पहिल्या पर्वाचा ग्रँ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट, राखी सावंतने लावली काडी
Bigg Boss Marathi 6 चा घरातल्या परिस्थितीने पुन्हा एकदा प्र...
Continue reading
नागपुरात सोमवारी ‘शिव व्याख्यान’; राहुल गिरी करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा उलगड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकथेचा अनुभव घेण्याची संधी नागपुरवासी...
Continue reading
आले आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेनेही ब्रिटीशांचा काळ मागे
टाकून नवे स्वरूप स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च
न्यायालयाने फक्त प्रतीकच बदलले नाही. तर न्यायदेवतेने
वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टीही काढून टाकली आहे.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी यासाठी प्रयत्न केले होते.
त्यांच्या सूचनेवरून न्यायदेवतेत बदल करण्यात आले. सर्वोच्च
न्यायालयातील न्यायाधीशांच्या वाचनालयातही असाच पुतळा
बसवण्यात आला आहे. आधी न्यायदेवतेची मूर्ती असायची त्याच
दोन्ही डोळ्यांवर पट्टी बांधली होती. तसेच, एका हातात तराजू तर
दुसऱ्या हातात तलवार होती. जी शिक्षेचे प्रतीक आहे.
CJI चंद्रचूड यांचा असा विश्वास होता की इंग्रजांचा वारसा सोडून
आता पुढे गेले पाहिजे. कायदा कधीच आंधळा नसतो. तो सर्वांना
समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे, असे
सरन्यायाधीशांचे मत होते. देवीच्या एका हातात तलवार नसावी,
तर संविधान असावे जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा
संदेश समाजात जाईल.
Read also: https://ajinkyabharat.com/before-the-elections-were-announced-both-the-big-leaders-were-present/