तेल्हारा शहरातील मुख्य मार्गावर स्थित जगतगुरु संत तुकाराम महाराज चौक येथे शहर वाहतूक
नियंत्रक पोलीस चौकी उभारण्याची मागणी शांतता समिती तेल्हारा
यांच्या वतीने ठाणेदार पोलीस स्टेशन तेल्हारा यांना केली आहे.
Related News
मोठी बातमी! रशियाचा भारताला दुहेरी झटका; तेलानंतर खत निर्यात बंद, ऊर्जा-शेती संकटाची भीती
जागतिक राजकारण आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी चिंताज...
Continue reading
अजितदादांच्या मृत्यूनंतर ‘कारस्थान’चा आरोप; सुनिल तटकरेंचा इशारा, रोख नेमका कोणाकडे?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची जोरदार फेरी सुरू झाली आहे. राष्ट्रवा...
Continue reading
खरात प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटीलवर गंभीर आरोप, राजीनाम्याची मागणी; राजकारणात खळबळ
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील नवे तपशील समोर येत आह...
Continue reading
युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला मोठा दिलासा; २७ देशांचा निर्णय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील गुड न्यूज
सध्याच्या काळात मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमधील युद...
Continue reading
सुनेत्रा पवार यांच्या लेटरबॉम्बने महाराष्ट्र राजकारणात खळबळ, निवडणूक आयोगाकडे केली मोठी मागणी
महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या घडामोडीने खळबळ उडवली आहे. राज्याच्या
Continue reading
लाडकी बहिण योजना: फेब्रुवारीचा हप्ता लवकरच वाटप होणार, सरकारचा मोठा निर्णय! पात्र महिलांनी ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी
महाराष्ट्र सरकारच्या “ला...
Continue reading
प्रियंका चोपड़ाने Bvlgari इव्हेंटमध्ये पिस्टा-ग्रीन गाउन आणि लाखोंची ज्वेलरी परिधान करून मोडले रॅपिंग! ग्लोबल फॅशन आयकॉनच्या लेटेस्ट लुकचा भन्नाट ठसा
बॉलिवूड अभिनेत्री आणि ग्लोबल ...
Continue reading
FD मध्ये पैसे गुंतवणूक: फायदे, सुरक्षित आणि नफा देणारा पर्याय
आजच्या वेगवान आर्थिक जगात सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूक करणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे बनले आहे. शेअर बाजारातील चढ-उतार ...
Continue reading
तेल्हारा शहरातील जगतगुरु संत तुकाराम महाराज चौक हा परिसर शहरातील मुख्य रहदारी मार्ग आहे.
याच ठिकाणी मुख्य प्राथमिक शाळा, कॉलेज, महाविद्यालये असून, शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.
यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच परिसरात शहरातील
बस स्थानकाला जोडणारा मुख्य रस्ता आहे आणि येथे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे.
यावर विचार करत शांतता समिती तेल्हाराने याठिकाणी वाहतूक नियंत्रण पोलीस चौकीची
तातडीने उभारणी करावी, अशी मागणी केली आहे. निवेदनाच्या वेळी शांतता समितीचे
सर्व सदस्य उपस्थित होते आणि याबाबत प्रशासनाकडे तातडीने कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/eknath-shindecha-moim-fate-thackeray-gatala-motha-danka/