टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील
दुसऱ्या दिवशी लाज घालवली आहे. टीम इंडियासोबत मायदेशात
अद्याप कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं कधीच झालं नव्हतं.
Related News
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात —
१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी — एएनएम कोर्ससाठी १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
अकोल्याच्या आळंदा ग्रामपंचायतीचा पुढाकार जिल्हा परिषद च्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यासाठी करमाफीची घोषणा.
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
टीम इंडियाचा डाव अवघ्या 46 धावांवर आटोपला आहे. टीम
इंडियाची ही मायदेशातील सर्वाच निच्चांकी धावसंख्या ठरली
आहे. टीम इंडियाकडून फक्त दोघांनाच दुहेरी आकडा गाठता
आला. तर 5 जणांना भोपळाही फोडता आला नाही. तर तिघांनी
नाममात्र धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री याने सर्वाधिक 5
विकेट्स घेतल्या.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल,
विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर),
रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत
बुमराह आणि मोहम्मद सिराज.
Read also: https://ajinkyabharat.com/bcg-vaccination-campaign-registers-nine-thousand-beneficiaries/