टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील
दुसऱ्या दिवशी लाज घालवली आहे. टीम इंडियासोबत मायदेशात
अद्याप कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं कधीच झालं नव्हतं.
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
टीम इंडियाचा डाव अवघ्या 46 धावांवर आटोपला आहे. टीम
इंडियाची ही मायदेशातील सर्वाच निच्चांकी धावसंख्या ठरली
आहे. टीम इंडियाकडून फक्त दोघांनाच दुहेरी आकडा गाठता
आला. तर 5 जणांना भोपळाही फोडता आला नाही. तर तिघांनी
नाममात्र धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री याने सर्वाधिक 5
विकेट्स घेतल्या.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल,
विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर),
रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत
बुमराह आणि मोहम्मद सिराज.
Read also: https://ajinkyabharat.com/bcg-vaccination-campaign-registers-nine-thousand-beneficiaries/