टी-20 वर्ल्ड कपमध्ये 19 वा सामना
भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला.
साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
या हायव्होल्टेज सामन्याकडे लागून होतं.
या सामन्यात टीम इंडियाने
पाकिस्तानवर 6 धावांनी थरारक विजय मिळवून
पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे.
या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय होता,
तर पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव होता.
या विजयासह टीम इंडिया सुपर-8 मध्ये पोहोचणार
हे जवळपास निश्चित झाले आहे.
त्याचवेळी पाकिस्तानवर सुपर-8 मधून
बाहेर पडण्याचा धोका आहे.
काल झालेल्या सामन्यात टीम इंडियाने
पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं होतं.
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला 19 ओव्हरमध्ये 119 धावांवर गुंडाळलं.
त्यामुळे पाकिस्तानच्या विजयाची आशा जागली होती.
पाकिस्तानने त्यानुसार आश्वासक सुरुवात केली होती
मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी
चमकदार कामगिरी करत पाकिस्तानचा
6 धावांनी पराभव केला.
पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 113 धावाच करता आल्या.
टीम इंडियाचा हा या वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला आहे.