इंझोरी | ता. १७ एप्रिल २०२५ –
जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ओपन लिंक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या
आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमात इंझोरी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा,
Related News
सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी
देवरीफाटा परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक;
कोकणात मुसळधार पावसाचा हाहाकार;
प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडने नोंदविला अकोल्यात निषेध.
मध्यप्रदेशातून पोटाची खडगी भरण्यासाठी आलेल्या युवकाचा अपघाती मृत्यू; कुरणखेडमध्ये हळहळ
विदर्भ स्तरीय अभया परिषद उत्साहात संपन्न, कार्यकर्ता तुषार हांडे सन्मानित.
पिकविमा मंजूर तरीही थकलेली रक्कम; शेतकऱ्यांचा संताप, कृषी अधिक्षकांना निवेदन
अकोट रोटरी क्लब चा शपथग्रहण सोहळा संपन्न
“ऑपरेशन प्रहार”ची मोठी कारवाई: अकोल्यात जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांवर कारवाई, ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
राज ठाकरे अडचणीत? वरळीतील वक्तव्यावरून DGPकडे तक्रार दाखल
श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; कावडयात्रेने महादेवाला जलाभिषेक
श्रावणातील पहिल्या संकष्टीला गायगाव गणपती दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी!
उंबर्डा येथील मुख्याध्यापक दानिश इकबाल अजिमोद्दीन यांचा प्रेरणादायी कार्यासाठी ‘पोस्ट ऑफ द मंथ’ या विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी
‘पोस्ट ऑफ द मंथ’ हा पुरस्कार दरमहा दिला जातो.
यंदाचा मान इंझोरी केंद्रातील दानिश इकबाल यांना मिळाल्याने त्यांच्या कार्याची पावतीच मानली जात आहे.
कार्यक्रमात FLN (Foundational Literacy & Numeracy), अध्ययन निष्पत्ती, शिष्यवृत्ती सराव परीक्षा,
आणि महावाचन या महत्त्वपूर्ण उपक्रमांत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या शिक्षक, शाळा आणि केंद्रप्रमुख यांचाही गौरव करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“शिक्षकांचे समर्पित कार्य विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणास्थान ठरते.
ज्ञानदान हे एक पवित्र कार्य असून, ते अधिक निष्ठेने आणि समर्पणाने करणे ही काळाची गरज आहे.”
या प्रेरणादायी सोहळ्यात ओपन लिंक्स फाऊंडेशनचे प्रतिनिधी रघुनाथ वानखडे, विजय वावगे यांच्यासह
जिल्ह्यातील विविध शाळांचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक ऊर्जा आणि नवचैतन्याचा संचार केला.
Read Also : https://ajinkyabharat.com/churchgate-sthankabaher-best-basla-fire/