व्हायरल होण्यासाठी तरुणानं अख्खी नदी केली स्वच्छ, आनंद महिंद्रांचं कौतुक, लोक म्हणताहेत, ‘अशा हिरोंची भारताला गरज आहे’
सोशल मीडियाच्या युगात व्हायरल होणं म्हणजे लोकप्रियतेचा शॉर्टकट मानला जातो, पण त्याच सोशल मीडियाचा उपयोग समाजासाठी सकारात्मक बदल घडवण्यासाठीही होऊ शकतो, हे एका तरुणानं आपल्या कृतीतू...
