देशावर अस्मानी संकटाची चाहूल? यंदा मान्सून घाम फोडणार; पहिला अंदाज जाहीर, महाराष्ट्रासाठीही धोक्याची घंटा
भारत हा कृषीप्रधान देश आहे, आणि देशातील मोठ्या प्रमाणावर शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे दरवर्षी मान्सूनचा अंदाज हा केवळ हवामानाचा वि...
