[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
Hingoli News : लग्नाच्या 2 दिवस आधी तरुणाचा अपघाती मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

लग्नाच्या 2 दिवस आधी तरुणाचा अपघाती मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

Hingoli Accident News : गणेश दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात गणेश तनपुरे याचा जागीच मृत्यू झाला. Hingoli News : लग्नाच्या 2 दिवस आधी तरुणाचा...

Continue reading

छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 22 नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 22 नक्षलवादी ठार

Bijapur Naxalites Encounter: बिजापूर आणि दंतेवाडाच्या सीमेवरील थाना गंगलूर भागातील आंद्री येथे नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती पोलिसांना मिळाली होती. Bijapur Naxalites Encounte...

Continue reading

सध्या डिजिटल इंडियानंतर एआय इंडिया असंच पाहायला मिळत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) म्हणजेच एआयचा वापर सर्वच क्षेत्रात करण्यासाठीची धडपड दिसून येत आहे. त्यामुळे, शासनाने देखील एआयसाठी धोरण आखायला सुरुवात केली असून महाराष्ट्राची एआय पॉलिसी एप्रिल महिन्यात येईल, अशी घोषणाच माहिती व तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांनी विधानपरिषद सभागृहात आज केली. भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडून आर्टिफिशियल इंटिलिजन्स संदर्भात प्रश्न मांडण्यात आला होता. त्यावर मंत्री शेलार यांनी उत्तर दिले. दरम्यान, यावेळी शेलार (Ashish shelar) यांनी एआयचा मजेशीर किस्साही सांगितला. त्यावरुन, आमदार अनिल परब आणि आशिष शेलार यांच्यात चांगलीच मिश्कीलपणे जुबलबंदी रंगली. केरळ आयरस अशी एक एआय टिचर निर्माण करण्यात आली आहे. तंत्रज्ञान आलं त्यानंतर पाठ राहिले नाहीत, आर्टिफिशिअल संदर्भातले नवे आव्हान आपल्यासमोर आहे. चांगल्या दृष्टीने शिक्षणात हे येणे क्रांती ठरेल, आपण यासंदर्भात एक समग्र धोरण आणावं, असा प्रश्न श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला होता. त्यावर, आता आशिष शेलार यांनी सभागृहात उत्तर दिले. एआय ही उद्याची भाषा जी जगाने ठरवली आहे, दीड दोन आठवड्यात एकच चर्चा लावली आहे. जगातील नवीन संधी आणि आव्हानांचे स्वरुप एआयच्या रुपाने आलेलं आहे. संशोधन, रोजगार निर्मिती ज्ञान मिळवण्याची व्यवस्था आपण इंटरनेट आल्यानंतर बघितली. एआयच्या सहाय्याने सर्वत्रच मूलभूत क्षेत्रात बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मग हे आव्हान आहे की अडचण आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. सन 2024 ला नीती आयोग, केंद्रातील विभाग, तज्ज्ञांकडून भारतीय एआय धोरण लाँच केलं गेलं. आता, आपण यासंदर्भात टास्क फोर्स बनवला आहे, एआयचा उपयोग होणार असेल तर नेमकं होणार काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यामुळे, राज्याची एआय पॉलिसी एप्रिल महिन्यात येईल, अशी माहिती माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली. शिक्षणात पूरक व्यवस्था निर्माण करण्यासाठी नियम धोरण बनवावे लागेल, त्यासाठी समिती नेमू. शिक्षण तज्ज्ञ, पालक आणि शिक्षक हे सर्व त्या समितीमध्ये असतील,असेही शेलार यांनी यावेळी, सांगितले. एआय पालकमंत्रीवरुन जुगलबंदी राज्याच्या एआय धोरणाबाबत विधानपरिषदेत चर्चा सुरू असताना एआयचे परिणाम आणि दुष्परिणामावर चर्चा सुरू होती. त्यावेळी पालकमंत्रीपदाबाबत आपण प्रश्न विचारला होता, कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री मिळणार असा प्रश्न मी एआयला विचारलं होता, असे मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले. तेव्हा एआयने सांगितल्यानुसार महाराष्ट्रातील 80 टक्के जिल्ह्यांचे पालकमंत्री नेमले गेल्याचे उदाहरण आशिष शेलार यांनी सभागृहात दिले. शेलार यांच्या या उदाहरणावर अनिल परब यांनी मिश्लिल टोला लगावला. नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री देखील एआयला निवडायला सांगा, असे परब यांनी म्हणताच विधानपरिषदेत एकच हशा पिकला. तर, एआय तो तिढा सोडवू शकणार नाही, असं आशिष शेलार यांनीही गमतीत म्हटलं. त्यावर तिथे एआय नाही तर आय-माय आहे असे अनिल परब यांनी म्हटले. तर आय माय नाही "आयना का बायना" आहे, असे उत्तर पुन्हा आशिष शेलार यांनी दिले. त्यामुळे, एआय आणि पालकमंत्री पदावरुन विधानपरिषदेत चांगलीच मिश्कील जुगलबंदी पाहायला मिळाली. दरम्यान, यावेळी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील सभागृहात उपस्थित होते

एप्रिल महिन्यात राज्याची AI पॉलिसी, मंत्री शेलार यांची घोषणा; पालकमंत्रीपदाचाही मजेशीर किस्सा सांगितला

केरळ आयरस अशी एक एआय टिचर निर्माण करण्यात आली आहे. तंत्रज्ञान आलं त्यानंतर पाठ राहिले नाहीत, आर्टिफिशिअल संदर्भातले नवे आव्हान आपल्यासमोर आहे. सध्या डिजिटल इंडियानंतर एआय इंडिया ...

Continue reading

नाथपंथीय समाजाच्या महामंडळाला गुरु गोरक्षनाथ महाराजांचे नाव द्यावे – युवा नाथ संघटनेची मागणी

नाथपंथीय समाजाच्या महामंडळाला गुरु गोरक्षनाथ महाराजांचे नाव द्यावे – युवा नाथ संघटनेची मागणी

हिरपूर: महाराष्ट्र शासनाने नाथपंथीय समाजाच्या आर्थिक विकासासाठी स्थापन केलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाला नाथपंथीय समाजाच्या आराध्य दैवतांच...

Continue reading

रेल्वे पोलीस असतात तरी कुठे? प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

रेल्वे पोलीस असतात तरी कुठे? प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

रेल्वे पोलीस असतात तरी कुठे? प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया अकोट – तीन दिवसांपूर्वी अकोला रेल्वे स्थानकावर हेमंत गावंडे यांच्या हत्येच्या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर...

Continue reading

अकोट युवा ग्रामीण पत्रकार संघ अकोट तालुका अध्यक्षपदी येथील युवा पत्रकार लखन उर्फ मंगेश प्रकाश इंगळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांनी प्रसिद्धी पत्रा द्वारा पत्रकार लखन इंगळे यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.पत्रकार म्हणून त्यांना प्रदीर्घ अनुभव असून तालुक्यातील पत्रकारांशी त्यांचा चांगला परिचय आहे.तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल जिल्ह्यात युवा ग्रामीण पत्रकार संघटना अधिक मजबूत करेन व ग्रामीण भागातील पत्रकारांना युवा ग्रामीण पत्रकार संघटनेशी जोडेल अशी प्रतिक्रिया लखन इंगळे यांनी दिली.लखन इंगळे आपल्या नियुक्तीचे श्रेय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गणेश कचकलवार,महिला प्रदेशाध्यक्षा सौ.केतकीताई विशाल पांडे,विभागीय अध्यक्ष श्री.विजय सूर्यवंशी,अकोला जिल्हाध्यक्ष रितेश टीलावत,जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र लखोटिया,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप कराळे यांना देतात.

सेंट पॉल्स अकॅडमीच्या विद्यार्थिनींना चित्रकला स्पर्धेत यश

अकोट युवा ग्रामीण पत्रकार संघ अकोट तालुका अध्यक्षपदी येथील युवा पत्रकार लखन उर्फ मंगेश प्रकाश इंगळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय ...

Continue reading

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोट तालुका अध्यक्षपदी लखन इंगळे यांची निवड

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोट तालुका अध्यक्षपदी लखन इंगळे यांची निवड

अकोट युवा ग्रामीण पत्रकार संघ अकोट तालुका अध्यक्षपदी येथील युवा पत्रकार लखन उर्फ मंगेश प्रकाश इंगळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्र...

Continue reading

भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणुकीची मागणी

भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणुकीची मागणी

भगतसिंग चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी...घाणीवाला... मुर्तिजापूर..दि.२० ( तालुका प्रतिनिधी ) शहर संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते.शहरात विविध खाजगी ...

Continue reading

सर्प मित्र मुन्ना श्रीवास यांनी दिले कोब्रा जातीच्या सर्पाला जिवनदान.... फोटो... मुर्तिजापूर..दि.20 .6

सर्प मित्र मुन्ना श्रीवास यांनी दिले कोब्रा जातीच्या सर्पाला जिवनदान….

( तालुका प्रतिनिधी .. /.. शहरातील प्रसिद्ध सर्प मित्र मुन्ना सुंदरलाल श्रीवास हे शहरात सर्प मित्र म्हणून प्रसिद्ध आहेत. रात्र अपरात्री केव्हाही घरात सर्प निघाल्यास फोन केल्यास त...

Continue reading

अकोल्यात कायदा व सुव्यवस्थेची ऐशीतैशी...

अकोल्यात कायदा व सुव्यवस्थेची ऐशीतैशी…

पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर प्राणघातक हल्ला... दारू पिऊन रस्त्यात रिल बनविणाऱ्यांचा हैदोस... अकोला: अकोला शहरात पोलिसांचा गुन्हेगारांवर अजिबात वचक राहिला नसून सर्वत्र गुन...

Continue reading