मैत्रीचा महाकुंभ : ३० वर्षांनंतर शेंदुर्जनमध्ये शाळा भरली; परदेशातूनही मित्र उपस्थित
शेंदुर्जन: काळ बदलला, आयुष्याच्या धावपळीमध्ये प्रत्येकजण गडबडीत होता, तरीही शाळेतील मैत्रीची उब आजही तितकीच घट्ट आहे, याची जाणीव २८ डिसेंबर रोजी शेंदुर्जनमध्ये झाली. वसंतराव नाईक व...
